गुरुंच्या मागे चालताना दुसऱ्याचा वेग पाहू नका. स्वतःच्या श्रद्धेची पावलं मजबूत ठेवा. कारण गुरुंच्या दृष्टीने कोण आधी आणि कोण नंतर, याला महत्त्व नसतं. महत्त्वाचं असतं ते फक्त एकच... शिष्य चालणं थांबवतो की नाही. जो श्रद्धेने चालत राहतो, त्याला एक दिवस समजतं... की आपण गुरुंच्या मागे चालत नव्हतो, तर गुरुच आपल्या अंतःकरणात राहून आपल्याकडून हा प्रवास करून घेत होते. हाच दत्ततत्त्वाचा सर्वात गूढ आणि दिव्य अनुभव आहे." ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ || अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त || ॥ श्रीपादराजम् शरणं प्रपद्ये ॥ 🙏 #🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️
40 likes
54 shares

More like this