अजित पाटील.
700 views 5 days ago
शेवटची ओळ कथा माझी अपुरी होती, पण शेवट सुंदर व्हावा असं वाटलं, ज्यांनी मला सोडलं त्यांनीही कधीतरी मला आठवावं असं वाटलं. कुणाच्या मनात राहिलो की नाही याचा हिशेब आता ठेवत नाही, जगण्याच्या या छोट्याशा प्रवासात कुणाला दुखावलं नाही, एवढंच पुरेसं आहे. उद्याचा दिवस कोणाचा असेल हे कुणालाच माहीत नसतं, म्हणून आजच्या पानावर मनापासून जगलेलं एक वाक्य असावं. #कविता आणि चारोळ्या, प्रेरणादायी #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #📝कविता / शायरी/ चारोळी कथा संपली तरी चालेल, पण अर्थ हरवू नये, जीवन छोटं असलं तरी ते व्यर्थ ठरू नये.
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
10 shares

More like this