Vinod Mahadik
522 views • 1 days ago
#नारळी पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधवांकडून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात करण्याची परंपरा आहे.. श्रद्धा, परंपरा आणि समुद्राशी असलेलं नातं जपणारा हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा!नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक : विनोद महाडिक
10 shares