शितल
4K views • 19 hours ago
राज्य कर्त्यांनी लोकांच्या सेवेकरीता व लोकांचे जीवनमान कसे सुधारेल याकडे लक्ष देऊन राज्य करावे तो खरा राज्यकर्ता . निव्वळ आपली गाडी दामटुन, लोकांचे न ऐकता त्यांच्यावर प्रतिबंध लादून, फेस बुक , इंस्टाग्राम च्या पोस्ट बंद करून राज्य करता येत नाही. उलट ते जास्त उफाळून वर येते. 1857 चा उठाव झालाच ना ? आणीबाणी च्या काळात भूमिगत झालेच ना ? तेव्हा कुठे फेस बुक ट्विटर, इंस्टाग्राम होते? सांगायचं मुद्दा हाच की आपली हलू नका लोकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा जसे नीट , इ20 पेट्रोल , सरकारी जागा भरणे. वगैरे #🙂सत्य वचन #👆 करंट_अफेअर्स #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
48 likes
55 shares

