Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
A² - Author on ShareChat
A²
514 views • 13 hours ago
#alone
आता नको आहेत वैयक्तिक नाती फार त्रास सहन करावा लागतो ओ अक्षरशः वेडं व्हायला जात ओ माणूस. फार दुःखी, तणावात जगणं आहे ओ॰ हे आता होत नाही या गोष्टी दूर होता होत नाहीत एकट्यापणात तर जास्तच मरणाकडे नेतात. आता फक्त गरज आहे तर निघून मित्रमैत्रिणीची & कुठे जाऊन बिनधास्तपणे जगण्याची ना कोणती वैयक्तिक साऱ्या वैयक्तिक चिंता ना कोणता तणाव जखमा , त्रास फक्त आता मैत्रीच्या नात्यात भरून निघेल या नात्यात वैयक्तिक गोष्टी देखील जाणवनं बंद होईल. देवाने एवढी च कृपा करावी की वैयक्तिक गोष्टी पुन्हा आयुष्यात येऊ नयेत
• 7 shares

More like this

  • A² - Author on ShareChat
    A²
    #my life no interfare anyone #alone
    my life no interfare anyone, alone
    15
    17
  • A² - Author on ShareChat
    A²
    #alone
    alone
    12
    9
  • A² - Author on ShareChat
    A²
    #alone
    alone
    4
    19
  • A² - Author on ShareChat
    A²
    #alone #my life no interfare anyone
    alone, my life no interfare anyone
    15
    14
  • A² - Author on ShareChat
    A²
    #alone
    alone
    17
    10
  • A² - Author on ShareChat
    A²
    #alone
    alone
    5
    10
  • A² - Author on ShareChat
    A²
    #alone #my life no interfare anyone
    काही वैयक्तिक नाती आयुष्यात खूप जवळची असतात, पण जवळीक नेहमीच मनाला शांतता देईल असं नाही. कधी कधी एखाद्या नात्यात राहूनही आपण खूप एकटे असतोः मनात हजार गोष्टी असतात, पण त्य़ा बोलण्यासाठी शब्द उरत नाहीत. म्हणून आता नात्यांबद्दल राग नाही, फक्त थोडं अंतर हवंय. ज्यांनी आपल्याला खरंच समजून घेतलं, त्यांचं मनापासून आभारः आणि ज्यांच्यासोबत राहून आपण स्वतःलाच विसरलो, त्यांच्याकडूनही एक मोठा धडा मिळाला. सिद्ध आता कोणतंही नातं करण्यापेक्षा स्वतःशी असलेलं नातं जपायचं आहे. कारण शेवटी जंग कितीही जवळची माणसं देऊ दे, मनाची शांतता हरवली तर त्य़ा जवळिकीला काहीच अर्थ उरत नाही.
    15
    14
  • A² - Author on ShareChat
    A²
    #alone
    वैयक्तिक नाती जपता जपता कधी कधी माणूस स्वतःलाच गमावून बसतो. सतत समजून घेणं, मनवणं, अपेक्षा ठेवणं आणि पुन्हा पुन्हा याचा एक टप्प्यावर कंटाळा येतो. दुखावलं जाणं॰ म्हणून आता कोणाशी भांडायचं नाही, कोणाला दोष द्यायचा नाही आणि कोणाकडून काही अपेक्षाही ठेवायच्या नाहीत. काही नाती मनापासून स्वीकारली, काहींनी मनापासून दुखावलं॰ पण आता त्या सगळ्यापेक्षा स्वतःची शांतता जास्त महत्त्वाची आहे. ज्यांना राहायचं आहे त्यांनी मनापासून राहावं, आणि ज्यांना जायचं आहे त्यांनी मनापासून जावं॰ - आता कुणाला थांबवायचं नाही.
    35
    45
  • A² - Author on ShareChat
    A²
    #alone
    alone
    10
    16
Home
Explore
Wallet
Video