विजय विश्वकर्मा
632 views • 1 days ago
चुकीच्या निर्णया विरोधात बंड करण्याची धमक ज्याच्यात असते,त्याच्यात स्वत:च अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते.
एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना तळवे चाटून गुलाम म्हणून जगण्याची सवय असते!
🙏🌹 श्री स्वामी समर्थ ‼️ 🙏
#मेरे राम🚩
10 shares