विजय जयसिंग पाटील
5K views • 17 hours ago
पाणी हे रटाळ आहे, परंतु त्यात एखादा रंग टाकला की तो त्याचा रंग सहज आत्मसात करतो...
मानवाने देखील तसेच असायला हवे. उपजत क्षमता भलेही आपल्यात नसेल पण त्या इतरांच्या सहवासातून आणि इतरांच्या अनुभवातून घेता येतात. आणि त्या घ्यायला हव्या. फक्त चांगले काय नी वाईट काय याची समज असायला हवी... #☕good morning Friends🌞
46 likes
56 shares

