आयुष्य जगायचे असेल तर
त्रास हा होणारचं,
*नाहीतर मेल्यावर*
*आगीचे चटके*
*सुद्धा जाणवत*
*नाहीत.*
मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली
की आपण आनंदी होतो,
*विरोधात घडली की*
*दुःखी होतो*
*आणि स्वतःविषयीचं*
*नाराज होतो.*
पण आयुष्य हे असेचं असते,
सुखदुःखाचे हेलकावे घेतचं
चालावे लागते.
आकाशात जेव्हा
ऊन आणि पावसाचा
संघर्ष असतो,
*तेंव्हाच इंद्रधनुष्य*
*तयार होते.*
आयुष्य सजवायचे
असते,
ते अशा इंद्रधनुष्यांनी.
*तडजोडीमुळे नुकसान* *होत नाही,*
*तर संधी मिळते,*
*इंद्रधनुष्य*
*फुलवण्याची.*
*❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞* #☕good morning Friends🌞