jitendra Bariya
1K views • 2 days ago
#📢झारखंडमध्ये भरती परीक्षांवरून आंदोलन पेटले
झारखंडमधील हजारो विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण करत आहे. त्यांची मागणी एक परीक्षा रद्द करण्याची नाही, तर सरकारी नोकऱ्यांची भरती प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायी करण्याची आहे. राजधानी रांचीमध्ये विद्यार्थी जयपाल सिंग स्टेडियमपासून अल्बर्ट एक्का चौकापर्यंत अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करत आहे. त्यांची मागणी कोणाच्याही राजीनाम्याची किंवा चौकशीची नाही, तर संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक असावी ही आहे 🔥
#📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स #📲व्हायरल व्हिडिओ
7 likes
24 shares