Namdev Nadekar
1K views 18 days ago
काही नाती संपत नाहीत… फक्त माणसं दूर जातात. 💔 तुझी आठवण आजही मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत आहे, तुझा आवाज आठवला की डोळे नकळत भरून येतात… दूर असूनही तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस. 🥀 ही कविता त्या प्रत्येक मनासाठी… ज्याने कुणाला मनापासून प्रेम केलं, पण नियतीने त्यांना दूर केलं. ❤️‍🩹 #विरह #विरहकविता #मराठीकविता #मराठीशायरी #प्रेम #आठवण #दुःख #प्रेमकविता #MarathiKavita #MarathiShayari #LoveStatus #EmotionalStatus💔 विरह… तुझ्याविना अधुरं राहिलेलं प्रेम | मनाला भिडणारी मराठी विरह कविता 🥀 #प्रेम, विरह, वियोग, समन्वय 🙏❤💘💓🙏
9 shares

More like this