ShareChat
click to see wallet page
search
#😭देवदर्शनावरुन परतताना भाविकांचा दुर्दैवी अंत🙏 हा केवळ एक अपघात नाही, तर प्रशासकीय निष्काळजीपणा आणि कंत्राटदाराच्या अर्धवट कामामुळे झालेला एक घात आहे. रस्ते चकाचक झाले, पण महामार्गाच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीला एक संरक्षण भिंत बांधण्याची दानत या व्यवस्थेकडे नव्हती. आज भ्रष्टाचाराच्या या ओझ्याखाली रांजणी गावातील एकाच कुटुंबातील चिमुरड्यांचा आणि महिलांचा बळी गेला. या अथांग अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालून धावून आलेला 'इरफान' हाच खरा देवदूत ठरला, ज्याच्यामुळे ७-८ जणांचे प्राण वाचू शकले. माणुसकी अजून जिवंत आहे, पण व्यवस्था मात्र मेली आहे. मृत भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली...🥹🥹💐💐
😭देवदर्शनावरुन परतताना भाविकांचा दुर्दैवी अंत🙏 - ShareChat
00:59