ShareChat
click to see wallet page
search
आयुष्य जगायचे असेल तर त्रास हा होणारचं, *नाहीतर मेल्यावर* *आगीचे चटके* *सुद्धा जाणवत* *नाहीत.* मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, *विरोधात घडली की* *दुःखी होतो* *आणि स्वतःविषयीचं* *नाराज होतो.* पण आयुष्य हे असेचं असते, सुखदुःखाचे हेलकावे घेतचं चालावे लागते. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, *तेंव्हाच इंद्रधनुष्य* *तयार होते.* आयुष्य सजवायचे असते, ते अशा इंद्रधनुष्यांनी. *तडजोडीमुळे नुकसान* *होत नाही,* *तर संधी मिळते,* *इंद्रधनुष्य* *फुलवण्याची.* *❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞* #☕good morning Friends🌞