ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - कलियुग असेच आहे. चांगलं केलं तर लोक विसरतात चूक झाली तर आयुष्यभर आठवण करून ಹrlr... इथे सत्य बोलणारा एकटा पडतो आणि खोटं बोलणाऱयाला साथ मिळते . मन स्वच्छ असलं तरी लोक शंका घेतात पण स्वार्थी लोकांवर लगेच विश्वास ठेवतातः म्हणूनच लोकांसाठी नाही तर आपल्या कर्मासाठी चांगलं जगा  ! कलियुगात माणसं बदलतात. कारण पण कर्म कधीच फसवत नाही " सुनिल जी गवई कलियुग असेच आहे. चांगलं केलं तर लोक विसरतात चूक झाली तर आयुष्यभर आठवण करून ಹrlr... इथे सत्य बोलणारा एकटा पडतो आणि खोटं बोलणाऱयाला साथ मिळते . मन स्वच्छ असलं तरी लोक शंका घेतात पण स्वार्थी लोकांवर लगेच विश्वास ठेवतातः म्हणूनच लोकांसाठी नाही तर आपल्या कर्मासाठी चांगलं जगा  ! कलियुगात माणसं बदलतात. कारण पण कर्म कधीच फसवत नाही " सुनिल जी गवई - ShareChat