Mumbai Water Cut : मुंबईकरांच्या चिंतेत भर! BMC चा मोठा निर्णय, 15 मेपासून 10 टक्के पाणी कपात
Mumbai Water Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने महापालिकेने (BMC) मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. वाढता उन्हाळा आणि मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय., महाराष्ट्र News, Times Now Marathi