#🚩छत्रपती⚔️ शासन 🚩 आज छत्रपती असते तर...? हा प्रश्न नाही... ही आपल्या समाजाची लाज आहे. ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्री सन्मानाला धर्म मानलं... तिथे आज एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार होतो आणि आपण अजून 'प्रक्रिया' बघत बसतो? शिवरायांच्या काळात न्याय हा कागदावर नव्हता... तो तात्काळ आणि कठोर होता. आज मात्र... गुन्हा होतो → FIR होते चौकशी चालते आणि आरोपी मोकाट फिरतो. १५ दिवस वाट बघायची? का? कोणासाठी? खरं बोलायचं तर -समस्या फक्त गुन्हेगारांची नाही. समस्या आहे त्या नपुंसक व्यवस्थेची, आणि त्या निर्लज्ज शांततेची, जी आपण स्वीकारली आहे. राजकारणी शपथ घेतात... पण न्याय देण्याची जबाबदारी मात्र विसरतात.पत्रकार TRP साठी ओरडतात... पण सत्यासाठी उभं राहत नाहीत. आणि आपण? दोन दिवस स्टेटस टाकतो... आणि पुढे निघून जातो. हीच खरी शोकांतिका आहे. जर अजून थोडी लाज शिल्लक असेल -तर त्या चिमुरडीला तात्काळ न्याय मिळालाच पाहिजे. कायद्याला गती हवी... शिक्षेला भीती हवी... आणि व्यव...⚔️🔥⚔️🔥⚔️
21 likes
15 shares

More like this