ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - आयुष्य म्हणजे..००० नेहमी हसणं नसतंः कधी डोळे भरून येणंही त्याचाच भाग असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही , काही उत्तरं वेळ शांतपणे देतो. कधी आपण सगळ्यांसाठी चांगले असतो , तरीही कुणाच्या " चुकतो- मनात आपण कारण अपेक्षा अमर्याद असतात आणि आपण फक्त माणूस असतो. आयुष्य शेवटी एवढच शिकवतं... सगळ गमावल्यावरही मन घट्ट धरायचं, आणि सगळंमिळाल्यावरही मन नम्र ठेवायचं. सुनिल जी गवई आयुष्य म्हणजे..००० नेहमी हसणं नसतंः कधी डोळे भरून येणंही त्याचाच भाग असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही , काही उत्तरं वेळ शांतपणे देतो. कधी आपण सगळ्यांसाठी चांगले असतो , तरीही कुणाच्या " चुकतो- मनात आपण कारण अपेक्षा अमर्याद असतात आणि आपण फक्त माणूस असतो. आयुष्य शेवटी एवढच शिकवतं... सगळ गमावल्यावरही मन घट्ट धरायचं, आणि सगळंमिळाल्यावरही मन नम्र ठेवायचं. सुनिल जी गवई - ShareChat