
चंद्रपूर: जिल्ह्यात नेहेमीच रक्ताचा तुटवडा असतो आणि आता चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा तर सर्वांनाच सुपरिचित आहे. रक्ताची डिमांड खूप आहे आणि सप्लाय कमी असल्यामुळे आपण स्वयंप्रेरणेने रक्तदान करा व इतरांना सुद्धा रक्तदान करण्यास सांगा. रक्तदान करणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर व महत्वाचे आहे त्यामुळे आपण सर्वांनी रक्तदानाला एक चळवळ बनवूया .

