ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून
माझ्या लेखणीतून - लाटेशी झुंजणारी नाव आणि परिस्थितीचे घाव दोन्हींची कहाणी सारखीच असते... समुद्रातील नाव जेव्हा प्रचंड लाटांशी झुंज देते, तेव्हा ती घाबरत नाही ती डगमगते , हलते, कधी पाण्याने भरते पण थांबत नाही. कारण तिला माहीत असतं किनारा अजून दूर असला तरी अस्तित्व टिकवायचं असेल, तर लाटांशी सामना करावाच लागेल. तसंच माणसाच्या आयुष्यात परिस्थितीचे घाव सतत बसत राहतात. कधी अपयश, कधी नकार, कधी वेदना हे सगळं मनाला हादरवतं. पण जो माणूस त्य़ा घावांपुढे हार मानत नाही, तोच खऱ्या अर्थाने जगायला शिकतो. सुनिल जी गबई लाटेशी झुंजणारी नाव आणि परिस्थितीचे घाव दोन्हींची कहाणी सारखीच असते... समुद्रातील नाव जेव्हा प्रचंड लाटांशी झुंज देते, तेव्हा ती घाबरत नाही ती डगमगते , हलते, कधी पाण्याने भरते पण थांबत नाही. कारण तिला माहीत असतं किनारा अजून दूर असला तरी अस्तित्व टिकवायचं असेल, तर लाटांशी सामना करावाच लागेल. तसंच माणसाच्या आयुष्यात परिस्थितीचे घाव सतत बसत राहतात. कधी अपयश, कधी नकार, कधी वेदना हे सगळं मनाला हादरवतं. पण जो माणूस त्य़ा घावांपुढे हार मानत नाही, तोच खऱ्या अर्थाने जगायला शिकतो. सुनिल जी गबई - ShareChat