#📢शेतकरी कर्जमाफी जाहीर; फडणवीसांची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची कृषी पंपांची जुनी थकीत वीज बिले पूर्णपणे माफ करण्याची मोठी घोषणा केली आहे. साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या सर्व कृषी पंपांच्या थकबाकीदारांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, यामुळे ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'च्या निकषांतही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, कर्जमाफीची मर्यादा ₹२ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि इतर पात्रतेच्या अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत. जुनी सर्व वीज बिले माफ झाल्यामुळे शेतकऱ्यांची खाती कोरी होऊन त्यांना नव्याने नवीन कृषी योजनांचा आणि कर्जाचा लाभ घेता येणार आहे. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #मराठी बातम्या { Breking News } #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #📢मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय!👉
36 likes
54 shares

More like this