_*माणसाच्या विश्वासाला एकदा तडे गेले की मग सगळंच बदलत. माणूस तसाच दिसतो, पण त्याच्याकडे पाहण्याची आपली नजर कायमची बदलते. माणसाचं बोलण, वागणं सगळ्यात शंका दिसायला लागते. कारण एकदा दुखावून गेलेला माणूस परत तसाच विश्वास ठेवण्याची ताकद मनात ठेवत नाही. विश्वास तुटतो तेव्हा नातं संपत नाही, पण त्या नात्याचं 'महत्त्व' कमी होतं. आणि हेच वास्तव सर्वात जास्त मनाला चटका देतं. एकदा का मनात भेग पडली की माणूस परत पूर्वीसारखा कधीच वाटत नाही. आणि पहिल्यासारखा विश्वास ठेवणं प्रचंड कठीण असत.*_
#PK
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #Think positive be positive #good morning


