राहुल बोराडे
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी ! अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या अजरामर लेखणीतून उपेक्षितांचे दुःख आणि अवस्था मांडण्याचा प्रयत्न केला . संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनसामान्यात रुजवण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. फक्त दिड दिवस शाळेला जाणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी फकिरा, वारणेचा वाघ अशा अनेक अजरामर कादंबरीचे लेखन केले.अशा या थोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुण्यतिथी💐