ShareChat
click to see wallet page
search
#श्रीराम समर्थ #श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏
श्रीराम समर्थ - मी गुरुआज्ञेत राहतो , त्यांनी सांगितलेली साधने करतो , आता माझा अभिमान गेला. हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होय. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे ? मला लोकांनी बरे म्हणावे , मान शिव्या दिल्या तर द्यावा , वाईट वाटते , हे देहबुद्दीला खत घालण्यासारखे आहे. चांगले  वाईट , मान  अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे, त्या परिणाम मनावर होऊ देऊ नयेतः कृत्याचे देहबुद्धीची तऱ्हा मोठी विलक्षण असते. आपल्या सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फार सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे , म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा ! facebookcomgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मी गुरुआज्ञेत राहतो , त्यांनी सांगितलेली साधने करतो , आता माझा अभिमान गेला. हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होय. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे ? मला लोकांनी बरे म्हणावे , मान शिव्या दिल्या तर द्यावा , वाईट वाटते , हे देहबुद्दीला खत घालण्यासारखे आहे. चांगले  वाईट , मान  अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे, त्या परिणाम मनावर होऊ देऊ नयेतः कृत्याचे देहबुद्धीची तऱ्हा मोठी विलक्षण असते. आपल्या सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फार सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे , म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा ! facebookcomgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat