ShareChat
click to see wallet page
search
#श्री समर्थ रामदास स्वामी #श्री समर्थ रामदास स्वामी, मनाचे श्लोक. #🙏।।श्री समर्थ रामदास स्वामी।।
श्री समर्थ रामदास स्वामी - मनाचे श्लोक अहंतागुणे सर्वही दुःख होते। मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते।। राहता सर्वही सूख आहे। सुखी   तुंचि शोधुन  पाहे।I१६१ || 3٤٨ अहंता भावार्थ अहंकारामुळे मनुष्याच्या जीवनात अनेक दुःखे নিমতি ক্ীনান तोंडाने मोठमोठे ज्ञान बोलले तरी अहंकार असेल तर त्या ज्ञानाला किंमत राहत नाही॰ खरे सुख हे साधेपणात आणि शांत मनात असते. गर्वामुळे माणूस स्वतःच स्वतःपासून दूर जातो. दुसऱ्यांचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःच्या अहंकाराकडे अधिक आवश्यक आहे॰ पाहणे मन नम्र झाले की जीवन हलके वाटू लागते. म्हणून आत्मपरीक्षण करून अहंकार कमी करावा. रघुवीर समर्थ ।। 10 04 मनाचे श्लोक अहंतागुणे सर्वही दुःख होते। मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते।। राहता सर्वही सूख आहे। सुखी   तुंचि शोधुन  पाहे।I१६१ || 3٤٨ अहंता भावार्थ अहंकारामुळे मनुष्याच्या जीवनात अनेक दुःखे নিমতি ক্ীনান तोंडाने मोठमोठे ज्ञान बोलले तरी अहंकार असेल तर त्या ज्ञानाला किंमत राहत नाही॰ खरे सुख हे साधेपणात आणि शांत मनात असते. गर्वामुळे माणूस स्वतःच स्वतःपासून दूर जातो. दुसऱ्यांचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःच्या अहंकाराकडे अधिक आवश्यक आहे॰ पाहणे मन नम्र झाले की जीवन हलके वाटू लागते. म्हणून आत्मपरीक्षण करून अहंकार कमी करावा. रघुवीर समर्थ ।। 10 04 - ShareChat