संपत चौधरी (शिवसेना मिडीया प्रमुख - मुंबई धारावी
सत्य आहे बाळासाहेब नेहमी म्हणायचे झोपलेल्या जागा करता येते परंतू झोपल्याचे सोंग घेणाऱ्यांना कसे जागे करणार . शेतकरी अंदोलनात शेकडो शेतकरी मरण पावले तसेच सोनम सरांच्या मरणाची वाट पाहतेय सत्ताधारी .
आता देशाचा युवा खरोखर जागा झाला तरक सिष्टम बदल होईल अन्यथा - गुलामी अटळ आहे . #🙋♂️उद्धव ठाकरे #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🤪राजकारण जोक्स🤪