गावचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असा खडतर प्रवास करणारे, मुत्सद्दी नेते, प्रभावी वक्ते, कुशल प्रशासक, हजरजबाबी व निखळ व्यक्तिमत्त्व, स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..
जनसेवेसाठी राजकारणाला साधन ठरवून सर्वसामान्यांच्या विकासाचे स्वप्न साकारणारे,सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी राजकारणाला समाजसेवेचे एक माध्यम मानूनच आयुष्यभर त्यांनी कार्य केले. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे
आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत लोकनेते म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. राजकीय परिपक्वता, उत्तम प्रशासकीय कौशल्य असलेले त्यांचे प्रभावी नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणाला एक समाजकारणाचे माध्यम बनवून काम करून पाहणाऱ्या प्रत्येकास प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. #महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब जयंती💐


