ShareChat
click to see wallet page
search
#किरण झेंडे विचार #किरण झेंडे सोशल फाउंडेशन गुरसाळे #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे फाउंडेशन #किरण झेंडे विचारधारा
किरण झेंडे विचार - घरातले वाद, गैरसमज हे प्रत्येक घरात असतात... पण ते बाहेर सांगितले तरते वाढतात. घर टिकवायचं असेल, तर घरातल्या गोष्टी घरातच ठेवायला हव्यातःकारण आपण घरातल्या गोष्टी बाहेर नेल्या तर लोक रडून एकतात आणि जगाला हासून सांगतातःत्यामुळे त्या घरातच सोडवा.. कोणीही तिसरी व्यक्ती तुमची भांडण कोणीही खऱ्या अर्थाने सोडवत नाही ती व्यक्ती फक्त तुम्हाला सल्ले देते.नातं शेवटी तुम्हालाच टिकवायचं त्यामुळे समजून घेवून गोष्टी सोडवा.आणि जिथे असतः दुसऱ्याला सांगता तिथे तुमंचीच अब्रू जाते... तुम्ही दाखवून देता लोकांला की तुमचं नातं किती तुम्हीच कमजोर आहे ते..कोणीही या जगात परिपूर्ण नाही चुका सगळ्यांकडून होतात..त्यामुळे नेहमी समजुतीने वागा.आणि नातं जपा   कारण शेवटी तेच आपल्या आयुष्याचं खरं बळ असतं. II श्री स्वामी समर्थ।।   घरातले वाद, गैरसमज हे प्रत्येक घरात असतात... पण ते बाहेर सांगितले तरते वाढतात. घर टिकवायचं असेल, तर घरातल्या गोष्टी घरातच ठेवायला हव्यातःकारण आपण घरातल्या गोष्टी बाहेर नेल्या तर लोक रडून एकतात आणि जगाला हासून सांगतातःत्यामुळे त्या घरातच सोडवा.. कोणीही तिसरी व्यक्ती तुमची भांडण कोणीही खऱ्या अर्थाने सोडवत नाही ती व्यक्ती फक्त तुम्हाला सल्ले देते.नातं शेवटी तुम्हालाच टिकवायचं त्यामुळे समजून घेवून गोष्टी सोडवा.आणि जिथे असतः दुसऱ्याला सांगता तिथे तुमंचीच अब्रू जाते... तुम्ही दाखवून देता लोकांला की तुमचं नातं किती तुम्हीच कमजोर आहे ते..कोणीही या जगात परिपूर्ण नाही चुका सगळ्यांकडून होतात..त्यामुळे नेहमी समजुतीने वागा.आणि नातं जपा   कारण शेवटी तेच आपल्या आयुष्याचं खरं बळ असतं. II श्री स्वामी समर्थ।। - ShareChat