किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर,महाराष्ट्र
ShareChat
click to see wallet page
@kiranzende_officialsharect
kiranzende_officialsharect
किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर,महाराष्ट्र
@kiranzende_officialsharect
MCS ....
#🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #😎आपला स्टेट्स #किरण झेंडे विचारधारा #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचार
🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 - लक्षात ठेवा.... जीवनात व्यस्त इतके रहा की पच्छाताप, भीती , दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त असतो.. दुःखी किरण झेंडे विचारधारा लक्षात ठेवा.... जीवनात व्यस्त इतके रहा की पच्छाताप, भीती , दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त असतो.. दुःखी किरण झेंडे विचारधारा - ShareChat
#किरण झेंडे विचार #किरण झेंडे विचारधारा #😎आपला स्टेट्स #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #(किरण झेंडे स्टेटस)
किरण झेंडे विचार - फालतू खर्च करण्याआधी त्या लोकांचे कर्ज आधी मिटवा ज्यांनी तुम्हाला एक चांगली व्यक्ती समजून त्यांची वेळ, काळ न पाहता तुम्हाला सर्वात आधी मदत केली होती. किरण झेंडे विचार फालतू खर्च करण्याआधी त्या लोकांचे कर्ज आधी मिटवा ज्यांनी तुम्हाला एक चांगली व्यक्ती समजून त्यांची वेळ, काळ न पाहता तुम्हाला सर्वात आधी मदत केली होती. किरण झेंडे विचार - ShareChat
#किरण झेंडे विचार #किरण झेंडे विचारधारा #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #😎आपला स्टेट्स #(किरण झेंडे स्टेटस)
किरण झेंडे विचार - "कोणाला कधी कशाचा राग येईल हे सांगता येत नाही म्हणूनच बोलताना जरा विचार करून बोला कारण.. कोणी कितीही जवळचा असला तरी परकं करताना क्षणभर पण विचार करत नाही..!!" किरण झेंडे विचारधारा "कोणाला कधी कशाचा राग येईल हे सांगता येत नाही म्हणूनच बोलताना जरा विचार करून बोला कारण.. कोणी कितीही जवळचा असला तरी परकं करताना क्षणभर पण विचार करत नाही..!!" किरण झेंडे विचारधारा - ShareChat
#किरण झेंडे विचार #किरण झेंडे विचारधारा #😎आपला स्टेट्स #(किरण झेंडे स्टेटस) #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟
किरण झेंडे विचार - स्वतःची किंमत माणसाची सर्वात विचित्र सवय हीच आहे की तो इतरांना पाहून स्वतःची किंमत ठरवतो. समोरचा केलं तर तो दुखावतो. हसला तर तो खुश होतो दुर्लक्ष म्हणजेच आपल्या आयुष्याचा रिमोट स्वतःकडे नसून तो कुणा दुसऱ्याच्याच हातात दिलेला असतो. जगाला इंप्रेस करण्याच्या नादात माणूस हळूहळू एक मुखवटा घालू लागतो. तो मुखवटा इतका आरामदायक वाटू लागतो की एक दिवस स्वतःचा खरा चेहराच ओळखीचा राहात नाही़. खरा खेळ इथूनच सुरू होतोः माणसाला सतत घाबरवलं जातं की एकटं राहू नकोस गर्दीत राहा लोकांना खुश ठेवा, नाहीतर तू काहीच नाहीस. हा डर पुन्हा पुन्हा मनात भरवला जातो आणि माणसाला हे पटवून दिलं जातं की त्याची किंमत स्वतःची नाही, तर इतरांच्या नजरेतली आहे. इथूनच माणूस आतून वेडा व्हायला लागतो  कारण तो आयुष्य जगत नाही फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण  करत राहतो. स्वतःची किंमत माणसाची सर्वात विचित्र सवय हीच आहे की तो इतरांना पाहून स्वतःची किंमत ठरवतो. समोरचा केलं तर तो दुखावतो. हसला तर तो खुश होतो दुर्लक्ष म्हणजेच आपल्या आयुष्याचा रिमोट स्वतःकडे नसून तो कुणा दुसऱ्याच्याच हातात दिलेला असतो. जगाला इंप्रेस करण्याच्या नादात माणूस हळूहळू एक मुखवटा घालू लागतो. तो मुखवटा इतका आरामदायक वाटू लागतो की एक दिवस स्वतःचा खरा चेहराच ओळखीचा राहात नाही़. खरा खेळ इथूनच सुरू होतोः माणसाला सतत घाबरवलं जातं की एकटं राहू नकोस गर्दीत राहा लोकांना खुश ठेवा, नाहीतर तू काहीच नाहीस. हा डर पुन्हा पुन्हा मनात भरवला जातो आणि माणसाला हे पटवून दिलं जातं की त्याची किंमत स्वतःची नाही, तर इतरांच्या नजरेतली आहे. इथूनच माणूस आतून वेडा व्हायला लागतो  कारण तो आयुष्य जगत नाही फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण  करत राहतो. - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #किरण झेंडे विचारधारा #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचार
😎आपला स्टेट्स - शब्दांपेक्षा नजरा वाचायला शिकल्यावर मन अधिक होतं आणि माणसांची ओळख पटू लागते. सजग भावनांच्या हालचाली समजायला लागल्या की खोट्या पूर्णविराम अपेक्षा आणि अवास्तव स्वप्नांना आपोआप मिळतो. अनुभव माणसाला परिपक्व बनवतो आणि कोण किती खरं आहे हे ओळखण्याची ताकद देतो. पण हा सगळा शहाणपणा प्रेम आणि मैत्री या नात्यांमध्ये अनेकदा हरवून जातो. कारण या नात्यांमध्ये आपण मनापासून गुंतलेलो असतो, तिथे तकपिक्षा भावना जास्त प्रभावी ठरतात. आपली कदर झाली तर ही नाती आयुष्य समृद्ध करतात, पण मनाला ठेच लागली तर त्याच नात्यांची वेदना खोलवर विश्वास पोहोचते. अपेक्षा तुटल्या की எளி 3f भावनांची जागा व्यवहार घेऊ लागतो. हळूहळू नात्यांची ऊब कमी होते आणि उरते ती फक्त औपचारिकता. म्हणूनच प्रेम आणि मैत्रीत स्वतःच्या भावनांची जपणूक करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जिथे कदर आहे तिथे नातं फुलतं, आणि जिथे कदर नाही तिथे मन स्वतःसाठी अंतर ठेवायला शिकतं. किरण झेंडे विचार शब्दांपेक्षा नजरा वाचायला शिकल्यावर मन अधिक होतं आणि माणसांची ओळख पटू लागते. सजग भावनांच्या हालचाली समजायला लागल्या की खोट्या पूर्णविराम अपेक्षा आणि अवास्तव स्वप्नांना आपोआप मिळतो. अनुभव माणसाला परिपक्व बनवतो आणि कोण किती खरं आहे हे ओळखण्याची ताकद देतो. पण हा सगळा शहाणपणा प्रेम आणि मैत्री या नात्यांमध्ये अनेकदा हरवून जातो. कारण या नात्यांमध्ये आपण मनापासून गुंतलेलो असतो, तिथे तकपिक्षा भावना जास्त प्रभावी ठरतात. आपली कदर झाली तर ही नाती आयुष्य समृद्ध करतात, पण मनाला ठेच लागली तर त्याच नात्यांची वेदना खोलवर विश्वास पोहोचते. अपेक्षा तुटल्या की எளி 3f भावनांची जागा व्यवहार घेऊ लागतो. हळूहळू नात्यांची ऊब कमी होते आणि उरते ती फक्त औपचारिकता. म्हणूनच प्रेम आणि मैत्रीत स्वतःच्या भावनांची जपणूक करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जिथे कदर आहे तिथे नातं फुलतं, आणि जिथे कदर नाही तिथे मन स्वतःसाठी अंतर ठेवायला शिकतं. किरण झेंडे विचार - ShareChat
#🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #😎आपला स्टेट्स #किरण झेंडे विचारधारा #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचार
🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 - गरज संपल्याची शांत जाणीव. कारणं मिळाली की माणसं बोलणं हळूहळू कमी सुरुवातीला वेळ नाही असं करायला लागतात. सांगतात , नंतर सवय बदलल्याचं कारण देतात. त्या शांततेत शब्द नसतात पण अर्थ खूप खोल असतो. নক্ষকা  समजून जायचं असतं की आपली गरज आता उरलेली नाही. जबरदस्तीने नातं धरून ठेवणं हे स्वतःलाच थकवणारं असतं. ज्याला गरज आहे तुमची तो कारणं शोधत नाही तर मार्ग काढतो. संवाद कमी झाला की आत्मसन्मान जपणं जास्त महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक गप्पीची भिक मागण्यापेक्षा शांतपणे मागे हटणं शहाणपणाचं असतं. गरज असेल तर माणूस स्वतःहून अनुपस्थितीतही आयुष्य এবন ঐনী নমীল নং আরম্সা चालतंच. नात्यांची खरी परीक्षा सोयीच्या नव्हे तर शांततेतून अडचणीच्या काळात होते. म्हणूनच मिळणारा संकेत समजून घेणं हेच परिपक्वतेचं लक्षण 316. सोलापूर किरण झेंडे विचारधारा  गुरसाळे किरण महावीर झेंडे गरज संपल्याची शांत जाणीव. कारणं मिळाली की माणसं बोलणं हळूहळू कमी सुरुवातीला वेळ नाही असं करायला लागतात. सांगतात , नंतर सवय बदलल्याचं कारण देतात. त्या शांततेत शब्द नसतात पण अर्थ खूप खोल असतो. নক্ষকা  समजून जायचं असतं की आपली गरज आता उरलेली नाही. जबरदस्तीने नातं धरून ठेवणं हे स्वतःलाच थकवणारं असतं. ज्याला गरज आहे तुमची तो कारणं शोधत नाही तर मार्ग काढतो. संवाद कमी झाला की आत्मसन्मान जपणं जास्त महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक गप्पीची भिक मागण्यापेक्षा शांतपणे मागे हटणं शहाणपणाचं असतं. गरज असेल तर माणूस स्वतःहून अनुपस्थितीतही आयुष्य এবন ঐনী নমীল নং আরম্সা चालतंच. नात्यांची खरी परीक्षा सोयीच्या नव्हे तर शांततेतून अडचणीच्या काळात होते. म्हणूनच मिळणारा संकेत समजून घेणं हेच परिपक्वतेचं लक्षण 316. सोलापूर किरण झेंडे विचारधारा  गुरसाळे किरण महावीर झेंडे - ShareChat
#किरण झेंडे विचार #किरण झेंडे विचारधारा #😎आपला स्टेट्स #(किरण झेंडे स्टेटस) #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟
किरण झेंडे विचार - माणूस मोठा होतो तेव्हा त्याची उंची वाढत नाही, तर त्याच्या जबाबदाऱ्या वाढतात. पण त्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात तो सगळ्यात आधी जे गमावतो ते म्हणजे त्याचं माणूसपण. आपण हुशार होतो, चतुर होतो, यशस्वीही होतो; पण समोरचा थकलेला दिसतोय का, हे पाहण्याची उसंतच राहत नाही. माणुसकी ही मोठ्या নমন, নী ঔমন कृतीत  साध्या गोष्टींत. एखाद्याचं बोलणं मध्येच न तोडण्यात नसताना सल्ला न देण्यात आणि धक्का बसला गरज असेल तेव्हा फक्त शांतपणे सोबत उभं राहण्यात. माणसं जिंकण्यासाठी स्वतः आधी माणूस असावं लागत. सुखाची देवाण घेवाण तर सगळेच करतात. पण देवाणघेवाण जिथे केली जाते. तिथेच मैत्री , அி स्नेह, आपुलकी व प्रेमाचे नाते असतो.. माणूस मोठा होतो तेव्हा त्याची उंची वाढत नाही, तर त्याच्या जबाबदाऱ्या वाढतात. पण त्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात तो सगळ्यात आधी जे गमावतो ते म्हणजे त्याचं माणूसपण. आपण हुशार होतो, चतुर होतो, यशस्वीही होतो; पण समोरचा थकलेला दिसतोय का, हे पाहण्याची उसंतच राहत नाही. माणुसकी ही मोठ्या নমন, নী ঔমন कृतीत  साध्या गोष्टींत. एखाद्याचं बोलणं मध्येच न तोडण्यात नसताना सल्ला न देण्यात आणि धक्का बसला गरज असेल तेव्हा फक्त शांतपणे सोबत उभं राहण्यात. माणसं जिंकण्यासाठी स्वतः आधी माणूस असावं लागत. सुखाची देवाण घेवाण तर सगळेच करतात. पण देवाणघेवाण जिथे केली जाते. तिथेच मैत्री , அி स्नेह, आपुलकी व प्रेमाचे नाते असतो.. - ShareChat
#🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #किरण झेंडे विचार #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचारधारा #😎आपला स्टेट्स
🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 - जीवनाचा प्रवासुही किती विचित्र आहे काहीही न घेता आपण जन्माला येतो सुर्वकाही मिळवण्यासाठी आपण भांडतो शेवटी सुर्व सोडून নিঘুন ' जातो. आपण किरण झेंडे विचारधारा गुरसाले, सोलापूर किरण महावीर झेंडे जीवनाचा प्रवासुही किती विचित्र आहे काहीही न घेता आपण जन्माला येतो सुर्वकाही मिळवण्यासाठी आपण भांडतो शेवटी सुर्व सोडून নিঘুন ' जातो. आपण किरण झेंडे विचारधारा गुरसाले, सोलापूर किरण महावीर झेंडे - ShareChat
#😎आपला स्टेट्स #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचार #किरण झेंडे विचारधारा #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟
😎आपला स्टेट्स - ShareChat
00:15
#किरण झेंडे विचार #किरण झेंडे विचारधारा #(किरण झेंडे स्टेटस) #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #😎आपला स्टेट्स
किरण झेंडे विचार - "पैसा" सर्व काही नाही कंजूस माणसाने आयुष्यभर पाच करोड रुपये एका केले, आता पुढील आयुष्य काम न करता ডমা जगण्याचे स्वप्न तो पाहू लागला, तेवढ्यात यमराजाने त्याचा दरवाजा ठोठावला , त्या माणसाने यमदेवाकडे एक वर्ष वेळ मागितला, यमराजाने त्याचे काही ऐकले नाही , शेवटी त्य़ा माणसाने अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली , आणि फक्त तीन दिवसाचे जीवन द्या, असे सांगितले तरी यमराजाने त्याचे काही ऐकले नाही, मग त्याने खुप विनवण्या , प्रार्थना केल्या आणि एक दिवसाचे जीवन द्या, मी माझी आयुष्यभराची कमाई देतो असे सांगितले , तरीही यमराजाने त्याला नकार दिला, मग त्याने एक संदेश लिहिण्याची परवानगी द्या, आणि मग मला न्या असे सांगितले, मग त्याने एका कागदावर लिहिले, "जो माझा संदेश वाचत आहे कुणी  सांगू इच्छितो की, जीवनभर फक्त संपत्ती त्याला मी गोळा करण्याच्या भानगडीत पडू नका, आहे तो क्षण स्वतःसाठी जगून माझे पाच करोड रुपये घ्या, माझ्यासाठी एक तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाहीत, त्यामुळे कमावलेला कितीही पैसा आयुष्याच्या सरतेशेवटी काहीच कामाचा नसतो. किरण झेंडे विचारधारा गुरसाले सोलापूर "पैसा" सर्व काही नाही कंजूस माणसाने आयुष्यभर पाच करोड रुपये एका केले, आता पुढील आयुष्य काम न करता ডমা जगण्याचे स्वप्न तो पाहू लागला, तेवढ्यात यमराजाने त्याचा दरवाजा ठोठावला , त्या माणसाने यमदेवाकडे एक वर्ष वेळ मागितला, यमराजाने त्याचे काही ऐकले नाही , शेवटी त्य़ा माणसाने अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली , आणि फक्त तीन दिवसाचे जीवन द्या, असे सांगितले तरी यमराजाने त्याचे काही ऐकले नाही, मग त्याने खुप विनवण्या , प्रार्थना केल्या आणि एक दिवसाचे जीवन द्या, मी माझी आयुष्यभराची कमाई देतो असे सांगितले , तरीही यमराजाने त्याला नकार दिला, मग त्याने एक संदेश लिहिण्याची परवानगी द्या, आणि मग मला न्या असे सांगितले, मग त्याने एका कागदावर लिहिले, "जो माझा संदेश वाचत आहे कुणी  सांगू इच्छितो की, जीवनभर फक्त संपत्ती त्याला मी गोळा करण्याच्या भानगडीत पडू नका, आहे तो क्षण स्वतःसाठी जगून माझे पाच करोड रुपये घ्या, माझ्यासाठी एक तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाहीत, त्यामुळे कमावलेला कितीही पैसा आयुष्याच्या सरतेशेवटी काहीच कामाचा नसतो. किरण झेंडे विचारधारा गुरसाले सोलापूर - ShareChat