ShareChat
click to see wallet page
search
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #९_मे_१५४० #महाराणा_प्रताप_यांचा_जन्म(मृत्यू – १९ जानेवारी १५९७)गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #९_मे_१६६० शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरा नदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. छत्रपती शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #९_मे_१६७४ छत्रपती शिवाजी महाराजांनी हलवर्ण येथील फौजेस पत्र पाठवले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #९_मे_१६७४ "राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याला महत्वाच्या सुचना देवुन "रायगडावर" परतले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #९_मे_१६८१ दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांची मदत मिळावी म्हणून ९ मे रोजी नर्मदा पार करीत अकबर बादशाहा याने छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र पाठवले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #९_मे_१६८२ एप्रिल महिन्यात मुंबईकरांनी सिद्दीला येऊ दिले नाही परंतु सुरतकरांच्या दडपणामुळे ९ मे रोजी सिद्दीला बंदरात घेणे मुंबईकरांना भाग पडल. सुरतकरांनी स्वतःच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी मुंबईकरांना कळवले कि, 'तुमच्या मदतीला आता सिद्दी ठेवला असल्याने छत्रपती संभाजीराजे तुम्हाला त्रास देणार नाही'. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - इंस्टाग्राम @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष| ९ मे १६७४ महाराजांनी आपल्या लष्कराच्या लोकांस एक अतिशय उत्तम पत्र लिहले त्यात महाराज लिहितात "जर रयतेस उपद्रव होईल असे वागाल तर लोक बोलतील, या पेक्षा मोगल बरे ! मग मराठ्यांची इज्जत राहणार नाही.. ! इंस्टाग्राम @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष| ९ मे १६७४ महाराजांनी आपल्या लष्कराच्या लोकांस एक अतिशय उत्तम पत्र लिहले त्यात महाराज लिहितात "जर रयतेस उपद्रव होईल असे वागाल तर लोक बोलतील, या पेक्षा मोगल बरे ! मग मराठ्यांची इज्जत राहणार नाही.. ! - ShareChat