Vaibhav Mhatre
ShareChat
click to see wallet page
@v30061997m
v30061997m
Vaibhav Mhatre
@v30061997m
I Love Sharechat :)
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६६१ शास्ताखानच्या हुकुमावरून कारतलबखान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला आणि ठरल्याप्रमाणे कोकणात उतरून उंबरखिंडीकडे त्याने वाटचाल सुरू ठेवली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६६७ आऊसाहेबांचे न्यायदान :- महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर होते. मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन, कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसूभरही फरक पडला न्हवता. कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी पतंगराव हे भाऊबंद वतनासाठी भांडत होते. काही केल्या त्यांचे एकमत होत न्हवते. हा वाद महाराजांनी सोडवावा अशी विनंती करण्यात आली परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून, जाणून हा वतनाचा तंटा सोडवला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६८० सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र:- पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना शिवाजी राजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी तो लिहितो:- शिवाजीराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुत गतीने होत, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे. २४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, (हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास २० दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात.) कॉस्म द गार्द्रने या संदर्भात केलेले वर्णन, तो लिहितो:✍️ (महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वार्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गार्द्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसर्या कोणाला स्वार्यांवर पाठवीत की ते जादूगर होते अथवा काही भुत पिशाच्च त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजूनही उकलेले नाही. हिंदूस्तानात सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे.) 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१७३९ अशेरीगड मराठ्यांनी जिंकला संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले त्याच वेळी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीत मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला 🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - 4 @histor of chhatrapti आजचै ऐतिह्मासिक ढिनविशेष ज्ानेवारी १६६७ 38 शिवाजी महारार्जांनी बारा मावळ मधील कानद खोरे भावळ्ातील वतनाचा तंटा मिटवला , मरळ घराण्याकडे पुन्हा वतनदारी 4 @histor of chhatrapti आजचै ऐतिह्मासिक ढिनविशेष ज्ानेवारी १६६७ 38 शिवाजी महारार्जांनी बारा मावळ मधील कानद खोरे भावळ्ातील वतनाचा तंटा मिटवला , मरळ घराण्याकडे पुन्हा वतनदारी - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 #१_नोव्हेंबर_१६५९ खानाची भेट निश्चित होत होती. गोपीनाथपंत अफजलखानाच्या डेऱ्यात फेऱ्या मारत होते. त्यांच्या बरोबरचे हेर छावणीची बातमी काढत होते. राजे भेट जावळी येथेच व्हावी आणि ती पण किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी यासाठी आग्रही होते त्यामुळे तसे ठरले. 🚩🏇🚩🏇🚩 #१_नोव्हेंबर_१६७६ संभाजी राजे हे धर्मपत्नी येसूबाईसाहेब यांच्यासह शृंगारपूरात येऊन राहिले 🚩🏇🚩🏇🚩 #१_नोव्हेंबर_१६७९ २२ ऑक्टोबरला राजापूरहून आलेल्या ३७ मराठी गलबतांनी मराठ्यांना चांगलीच रसद पुरवली आणि इंग्रजांच्या आरमाराचा दम काढला. आता खांदेरीवर रसद पोहोचल्याने खांदेरी सुरक्षित होती. इंग्रज या रोजच्याच उपद्व्यापामुळे जेरीस आले. केग्वीन या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश - “नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही मारण्यात त्यांची शिताफी अधिक असल्यामुळे त्या आमच्या हाती लागत नाहीत. आम्ही त्रस्त आहोत. त्यांना अडविण्याच्या बाबतीत आम्ही कसलीही कसूर होऊ देत नाही याची आपण शाश्वती बाळगावी परंतु त्या लहान सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात.आता आम्हाला असे वाटू लागले आहे की आमच्या कडेही तसल्या होड्या असतील तर आम्हाला कदाचित मदत होवू ही शकेल." 🚩🏇🚩🏇🚩 #१_नोव्हेंबर_१६८३ विरजईने फोंड्याला मोर्चे बांधले. मराठे किल्ला लढवण्यासाठी छातीचा कोट करून उभे ठाकले होते. वेढा फोडण्यासाठी खास संभाजीराजे स्वतः ८०० स्वार आणि मोठे पायदळ घेऊन निघाले. हे नुसते कळण्याचा अवकाश कि व्हाइसरॉयची भीतीने गाळण उडाली. 🚩🏇🚩🏇🚩 #१_नोव्हेंबर_१६९२ पन्हाळगडाला बादशहाचा नातू मुहम्मद मुईउद्दीन बेदारबख्त याचा वेढा पडला. हा पन्हाळा थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ८ वर्षे मोघली फौजेशी झुंजला आणि शेवटी २४ मे १७०१ रोजी दाणागोटा-दारुगोळा संपल्यामुळे नाईलाजाने मोघलांना शरण गेला. या किल्ल्याचे राखणकरते होते त्र्यंबकजी इंगळे. 🚩🏇🚩🏇🚩 #१_नोव्हेंबर_१७१८ फसलेल्या 'विजयदुर्ग' मोहिमेनंतर इंग्रजांनी ४ महीने तयारी करून प्रचंड ताकदीने 'खांदेरी'वर आक्रमण केले. पण ही मोहिमसुद्धा पूर्णपणे फसली आणि इंग्रजांची प्रचंड मनुष्य व शस्त्रहानी झाली. 🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - @historyof chhatrapati आज्जचै ऐतिहासिक दिनविशैष नोव्हेंबर १६७९ १ राजापूरहून आलेल्या ३७ भराढी गलबतांनी मराठ्यांना चांगलीच रसद पुखली आणि इंग्रजांच्या आरमाराचा दम काढला. @historyof chhatrapati आज्जचै ऐतिहासिक दिनविशैष नोव्हेंबर १६७९ १ राजापूरहून आलेल्या ३७ भराढी गलबतांनी मराठ्यांना चांगलीच रसद पुखली आणि इंग्रजांच्या आरमाराचा दम काढला. - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष ⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ #२_फेब्रुवारी_१६६१ मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे, चौल, पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहीस्तेखानाच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी छत्रपती शिवरायांना मिळाली.कारतलबखान हा उंबरखिंडीतून नागोठण्याला उतरणार होता.खानासोबत माहूरची प्रख्यात देशमुखीन "सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडीता रायबागन" ही शूर स्त्री देखील होती. महाराज मावळ्यांना घेऊन आधीच उंबर खिंडीत जाऊन खिंड अडवून उभे राहीले. खान आला पण त्याने शिवरायांचा परत जायचा आदेश धुडकावून लावला. मग मराठ्यांनी मुघलांवर हल्ला चढवला, मुघलांची भयंकर लंगडतोड चालू झाली. त्यांना त्या घोर जंगलात लढताही येईना व पळताही येईना, या अरण्याचे नाव "तुंगारण्य". अखेर खान शरण आला, त्याचा प्रचंड पराभव झाला. प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलबखान कसाबसा जीव वाचवून पुण्यात परतला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #२_फेब्रुवारी_१६८२ छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदार 'रंभाजी पवार' यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला...🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
इतिहास छत्रपतींचा - (೯ @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष शिवाजीराजफेन्नवमाुरी १६६१ २ मुठभर मावळ्यांच्या सोबतीने कारतलबखानाच्या हजारांच्या फौजेवर उंबरखिंडीत गनिमीकाव्याने मारा करीत विजय मिळवला (೯ @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष शिवाजीराजफेन्नवमाुरी १६६१ २ मुठभर मावळ्यांच्या सोबतीने कारतलबखानाच्या हजारांच्या फौजेवर उंबरखिंडीत गनिमीकाव्याने मारा करीत विजय मिळवला - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा
इतिहास छत्रपतींचा - ShareChat
00:30
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष ⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ #१_फेब्रुवारी_१६७६ छत्रपती शिवरायांनी पाली गावचा तंटा मिटवला. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१_फेब्रुवारी_१६८९ मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवरायांचा छावा व आऊसाहेब जिजाऊंचा शंभूबाळ, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज दक्षिण कोकणातील "संगमेश्वर" येथे मुघलांकडून कैद झाले. आणि इथूनच सुरूवात झाली ती शंभूराजांवर अमानुष अत्याचाराची. औरंगजेबने अत्यंत निर्दयी आणि क्रूरपणे संभाजीराजांचे हाल केले व पुढे ११ मार्च १६८९ रोजी त्यांची हत्या केली. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१_फेब्रुवारी_१६८९ धुरंदर "संताजी घोरपडे" यांचे वडील "मालोजी घोरपडे" हे संभाजीराजेंना पकडताना झालेल्या वादात मुघलांकडून मारले गेले. सरसेनापती "हंबीरराव मोहीते" यांच्या निधनानंतर संभाजीराजेंनी "मालोजी घोरपडे" यांना सरसेनापतीपद दिले होते. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #जय_जिजाऊ जय_शिवराय जय_शंभूराजे ⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳
इतिहास छत्रपतींचा - आजचे ऐतिहासिक दिनविशेष| फेब्रुवारी १६८९| १ @historyofchhatrapat #माँसाहेबांचा छत्रषती शंभूबाळ , कैढू झाला. #सह्याद्रिचा आजच्याच छावा दिवशी वाडा संगमेश्वर येथै मुघलांनी छत्रपती संभाजीराजांना कैद केली ऑणि इथूनच सुरू झाला काळादेखील भयचकित करणारा ४० दिवसांचा तो रक्तरंजीत प्रवास. आजचे ऐतिहासिक दिनविशेष| फेब्रुवारी १६८९| १ @historyofchhatrapat #माँसाहेबांचा छत्रषती शंभूबाळ , कैढू झाला. #सह्याद्रिचा आजच्याच छावा दिवशी वाडा संगमेश्वर येथै मुघलांनी छत्रपती संभाजीराजांना कैद केली ऑणि इथूनच सुरू झाला काळादेखील भयचकित करणारा ४० दिवसांचा तो रक्तरंजीत प्रवास. - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६६१ मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे, चौल, पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहिस्तेखानच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी शिवरायांना मिळाली. शिवराय आधिच उंबरखिंडीत जावून खिंड अडवून उभे राहिले होते 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६६३ शिवाजी महाराजांनी शामराजपंतांना पत्र पाठवले. स्वराज्यात असलेला बुलंद बांका गड म्हणजे कोंढाणा गड. शाहिस्तेखानाने गडावर फितुरी माजवून गड ताब्यात घेण्याची योजना आखली आहे अशी बातमी शिवरायांना लागली. कोंढाणा हातचा जाणे म्हणजे पुणे प्रांतच गमावून बसण्यासारखे होते. शिवराय अस्वस्थ झाले नि त्यांनी शामराजपंतांना गडाबाबत काळजी व धैर्य निर्माण करण्यासाठी पत्र पाठवले. शिवरायांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे कोंढाणा शाहिस्तेखानाच्या घशात जाऊ शकला नाही. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६८९ छत्रपती संभाजी राजेंचा संगमेश्वर चा मुक्काम लवकरच हलणार होता, पण काही अशुभ संकेत होण्याची चाहूल येसुबाई राणी सरकार यांच्या मनाला लागून होती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६७० राजगडावर कोंढाणा घेण्यासाठीच्या हालचाली वाढल्या, जो कोंढाणा पुरंदरच्या तहात मुघलांच्या ताब्यात गेला तो कोंढाणा तानाजी मालुसरे स्वराज्यात पुन्हा आणण्यासाठी मावळ्यांची फौज उभी करत होते, लवकरच कोंढाणा घेतल्याची गोड बातमी राजांना कळणार होती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - 3[{ @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष ३१ जानेवारी १६६३ किल्ले कोंढाण्यास शाहिस्तेखानाने फितुरी माजवून गड ताब्यात घेण्याची योजना आखली ही बातमी शिवरायांना लागली, म्हणून शामराजपंतांना गडाबाबत धैर्य निर्माण करण्यासाठी पत्र शिवरायांनी पाठवले. 3[{ @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष ३१ जानेवारी १६६३ किल्ले कोंढाण्यास शाहिस्तेखानाने फितुरी माजवून गड ताब्यात घेण्याची योजना आखली ही बातमी शिवरायांना लागली, म्हणून शामराजपंतांना गडाबाबत धैर्य निर्माण करण्यासाठी पत्र शिवरायांनी पाठवले. - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६६१ मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे, चौल, पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहिस्तेखानच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी शिवरायांना मिळाली. शिवराय आधिच उंबरखिंडीत जावून खिंड अडवून उभे राहिले होते 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६६३ शिवाजी महाराजांनी शामराजपंतांना पत्र पाठवले. स्वराज्यात असलेला बुलंद बांका गड म्हणजे कोंढाणा गड. शाहिस्तेखानाने गडावर फितुरी माजवून गड ताब्यात घेण्याची योजना आखली आहे अशी बातमी शिवरायांना लागली. कोंढाणा हातचा जाणे म्हणजे पुणे प्रांतच गमावून बसण्यासारखे होते. शिवराय अस्वस्थ झाले नि त्यांनी शामराजपंतांना गडाबाबत काळजी व धैर्य निर्माण करण्यासाठी पत्र पाठवले. शिवरायांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे कोंढाणा शाहिस्तेखानाच्या घशात जाऊ शकला नाही. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६८९ छत्रपती संभाजी राजेंचा संगमेश्वर चा मुक्काम लवकरच हलणार होता, पण काही अशुभ संकेत होण्याची चाहूल येसुबाई राणी सरकार यांच्या मनाला लागून होती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३१_जानेवारी_१६७० राजगडावर कोंढाणा घेण्यासाठीच्या हालचाली वाढल्या, जो कोंढाणा पुरंदरच्या तहात मुघलांच्या ताब्यात गेला तो कोंढाणा तानाजी मालुसरे स्वराज्यात पुन्हा आणण्यासाठी मावळ्यांची फौज उभी करत होते, लवकरच कोंढाणा घेतल्याची गोड बातमी राजांना कळणार होती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - 95 @hisiory Of Ghhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशैष 3? জলীবাৎী' ?888 स्वृतः शिवराख उंबरखिंडीसाढी खानाा मुघल सरदार कारतलबखान कोकणातील ठाणी काबीज् करण्यासाढी शुाहिस्तैेखानच्या মিক্কালবী ্ী্নী निघाल्याची बातमी शिवरायांना आधीच 95 @hisiory Of Ghhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशैष 3? জলীবাৎী' ?888 स्वृतः शिवराख उंबरखिंडीसाढी खानाा मुघल सरदार कारतलबखान कोकणातील ठाणी काबीज् करण्यासाढी शुाहिस्तैेखानच्या মিক্কালবী ্ী্নী निघाल्याची बातमी शिवरायांना आधीच - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६४२ शहाजी राजे कर्नाटकास जातात. माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले, त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले, त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शहाजीराजांना लिहीले आहे. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६८० शिवाजी महाराजांच्या फौजा खांदेरी उंदेरी बेटावर तटबंदीचे काम अहोरात्र करत होत्या, इंग्रजांच्या तोफा आग् ओतत होत्या, आम्ही बेट देणार नाही असे बेटावरील मराठे इंग्रजांना व सिद्धीला ठणकावून सांगत होते. अखेर बेटावरील मराठ्यांच्या मदतीला दौलतखान आरमारासह पोहोचला यामुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६८१ संभाजी महाराज यांनी बुऱ्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर सतरा पूरे यातून अलोट संपत्ती मिळविली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #३०_जानेवारी_१६८९ छत्रपती संभाजी राजांचा आणि कवी कलशांचा मुक्काम रत्नागिरी च्या कसबा संगमेश्वरी पडला तो सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये , मोजक्या सैन्यासोबतचा हा मुक्काम काही दिवसात हलणार होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१७१५ कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह:- सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात १. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले. २. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 less
इतिहास छत्रपतींचा - =5 @historyof chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशैष ३० जानेवारी १६८७ शिवाजीराजांच्या फौजा खांदेरी उंदेरी बेटावर तटबंदीचे काम अहोरात्र करत होत्या इंग्रजांच्या तोफा आगू ओतत होत्या अखेर बेटावरील मराठ्यांच्या मदतीला दौलतखान आरमारासह पोहोचला इंग्रजांना माघार घ्यावी लागली. यामुळे =5 @historyof chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशैष ३० जानेवारी १६८७ शिवाजीराजांच्या फौजा खांदेरी उंदेरी बेटावर तटबंदीचे काम अहोरात्र करत होत्या इंग्रजांच्या तोफा आगू ओतत होत्या अखेर बेटावरील मराठ्यांच्या मदतीला दौलतखान आरमारासह पोहोचला इंग्रजांना माघार घ्यावी लागली. यामुळे - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६४२ शहाजी राजे कर्नाटकास जातात. माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले, त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले, त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शहाजीराजांना लिहीले आहे. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६८० शिवाजी महाराजांच्या फौजा खांदेरी उंदेरी बेटावर तटबंदीचे काम अहोरात्र करत होत्या, इंग्रजांच्या तोफा आग् ओतत होत्या, आम्ही बेट देणार नाही असे बेटावरील मराठे इंग्रजांना व सिद्धीला ठणकावून सांगत होते. अखेर बेटावरील मराठ्यांच्या मदतीला दौलतखान आरमारासह पोहोचला यामुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१६८१ संभाजी महाराज यांनी बुऱ्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर सतरा पूरे यातून अलोट संपत्ती मिळविली. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #३०_जानेवारी_१६८९ छत्रपती संभाजी राजांचा आणि कवी कलशांचा मुक्काम रत्नागिरी च्या कसबा संगमेश्वरी पडला तो सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये , मोजक्या सैन्यासोबतचा हा मुक्काम काही दिवसात हलणार होता. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #३०_जानेवारी_१७१५ कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह:- सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात १. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले. २. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 less
इतिहास छत्रपतींचा - ೯5 @history of chhatrapati आब्जचै ऐतिहासिक दिनविशेष जानेवारी १६८९ ३० छत्रापृत्ी संभाजी राजांचा आणि कवी कलशांचा मुवकाखा रत्नागिरीच्या कसबा संगमेश्वरी पडला तो सरदैसाई यांच्या वाड्यामध्ये. मोजक्या औैन्यासौबतचा हा मुक्काम काही दिवसातच हलणार होता. ೯5 @history of chhatrapati आब्जचै ऐतिहासिक दिनविशेष जानेवारी १६८९ ३० छत्रापृत्ी संभाजी राजांचा आणि कवी कलशांचा मुवकाखा रत्नागिरीच्या कसबा संगमेश्वरी पडला तो सरदैसाई यांच्या वाड्यामध्ये. मोजक्या औैन्यासौबतचा हा मुक्काम काही दिवसातच हलणार होता. - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #२९_जानेवारी_१६५७ बिदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२९_जानेवारी_१६७० मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळच्या "सुलतानगड" वर मराठयांनी हल्ला केला आणि विजयी झाला. सुलताणगड स्वराज्यात सहभागी झाला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #२९_जानेवारी_१६६७ छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या. मालवण मधील किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले" यांस हवालदार म्हणून नेमले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय _जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
इतिहास छत्रपतींचा - { @history of chhatrapati] आष्निचै ऐतिहासिक दिनविशेष २९ जानेवारी १६६७ जलदुर्गावर नवीन नेमणुका छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या. किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले यांस हवालदार म्हणून नेमले. { @history of chhatrapati] आष्निचै ऐतिहासिक दिनविशेष २९ जानेवारी १६६७ जलदुर्गावर नवीन नेमणुका छत्रपती शिवरायांनी जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या. किल्ले सिंधुदुर्गवर "रायाजी भोसले यांस हवालदार म्हणून नेमले. - ShareChat