Vaibhav Mhatre
ShareChat
click to see wallet page
@v30061997m
v30061997m
Vaibhav Mhatre
@v30061997m
I Love Sharechat :)
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #२१_एप्रिल_१६५६ वीर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात दाखल झाले. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #२१_एप्रिल_१६६८ छत्रपती शिवरायांनी विठोजी हैबतराव यास अभय दिले. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #२१_एप्रिल_१७०० सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा या किल्ल्यावर मुठभर मराठ्यांच्या मदतीने किल्लेदार प्रयागजींनी तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दीली आणि अखेर गडावरचा दारूगोळा आणि इतर कुमक संपली.तेव्हा २१ एप्रिल १७०० रोजी मराठ्यांनी शरणागती पत्करली. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
इतिहास छत्रपतींचा - @ 0 इंस्टाग्राम@hisioryof Chhaitrapaiti ऑजचेच्ोतिहयासिक दिनविशेष 9னEE @9 वीर मुराखबाजी डेशपाडे स्वराज्यात चाखल१६५६Cमधे  शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोऱ्याच्या तुऱ्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते मुरारबाजीदेशपांडे @ 0 इंस्टाग्राम@hisioryof Chhaitrapaiti ऑजचेच्ोतिहयासिक दिनविशेष 9னEE @9 वीर मुराखबाजी डेशपाडे स्वराज्यात चाखल१६५६Cमधे  शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोऱ्याच्या तुऱ्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते मुरारबाजीदेशपांडे - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #२०_एप्रिल_१६६३ किल्ले सिंहगड ताब्यात घेण्यासाठी शाहीस्तेखानाने रचलेली चाल छत्रपती शिवरायांना आधीच समजली. यात फीतुरी करण्यामध्ये मोरोपंत पिंगळे आणि निळोपंत हे असल्याचे कळल्याने शिवरायांनी या प्रकरणाचा खुलासा करणारे पत्र रवाना केले. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #२०_एप्रिल_१६६५ या रात्री छत्रपती शिवरायांनी किल्ले पुरंदरवर रसद पाठवली. यावेळी पुरंदर किल्ला मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पठाण या दैत्यांशी झुंजत होता.कशी कोणास ठाऊक पण केदार दरवाज्याने ही रसद गडावर पोचली. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #२०_एप्रिल_१७४० रावेरखेडी (सध्या मध्यप्रदेश येथे) मुक्कामी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रकृति बिघडली. ⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏻⛳🏇🏻⛳ #२०_एप्रिल_१७७५ नारो शंकर यांचे पुत्र रघुपंत नारायण यांचा पेशव्यांतर्फे जहागीर देऊन सत्कार करण्यात आला.नारो शंकर यांचा जानेवारी १७७५ मध्ये मृत्यू झाला होता, त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला जहागिरी दीली. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
इतिहास छत्रपतींचा - S21q @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १६६५ २० शिवाजी महाराजांनी पुरंदरावर कुमक पाठवली. यावेळी पुरंदर मिर्झाराजे जॅयसिंह व दिलेरखान पठाण या दैत्यांशी झुंजत होता. S21q @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १६६५ २० शिवाजी महाराजांनी पुरंदरावर कुमक पाठवली. यावेळी पुरंदर मिर्झाराजे जॅयसिंह व दिलेरखान पठाण या दैत्यांशी झुंजत होता. - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 #१९_एप्रिल_१९१० क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे यांना नाशिकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्येसंदर्भात फाशी दिली गेली. अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) दामोदर सावरकर आणिस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या अभिनव भारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठीजवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळझाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्नहोत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतीलपिस्तुलांपैकी एक होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली. जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला . त्याला अटक करण्यात आली . कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला . २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली . आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली . 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
इतिहास छत्रपतींचा - = SGCR٩ @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेषे एप्रिल १६७३ १९ छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटकांतील शहरावर स्वारी हुबळी = SGCR٩ @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेषे एप्रिल १६७३ १९ छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटकांतील शहरावर स्वारी हुबळी - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१८_एप्रिल_१६७४ 'सरसेनापती प्रतापराव गुजर' यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूनंतर छत्रपती शिवरायांनी "हंबीरराव मोहीत" यांना स्वराज्याचे सरसेनापती केले. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #१८_एप्रिल_१६७७ छत्रपती शिवराय आग्रा कैदेत असताना त्यांचे अत्यंत जवळचे साथीदार 'त्र्यंबक सोनदेव डबीर' यांचे निधन. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #१८_एप्रिल_१७०३ महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिकडेच ठाण मांडून बसला. पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१८_एप्रिल_१७७४ "पेशवे सवाई माधवराव" यांचा किल्ले पुरंदरवर जन्म.हे मराठा साम्राज्याचे पेशवा अर्थात पंतप्रधान होते. रघुनाथराव पेशव्यांच्या कारस्थानातून हत्या झालेल्या 'पेशवा नारायणराव' यांचे ते पुत्र होते. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
इतिहास छत्रपतींचा - SGCR @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष औरंग जबरिन सिहगड  १७०३ १८ ताब्यात घेतला. अहृत प्रयासाने गृडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट मांडून बघत तौ तिकडेच ठाण बसला, पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता. SGCR @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष औरंग जबरिन सिहगड  १७०३ १८ ताब्यात घेतला. अहृत प्रयासाने गृडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट मांडून बघत तौ तिकडेच ठाण बसला, पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता. - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१८_एप्रिल_१६७४ 'सरसेनापती प्रतापराव गुजर' यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूनंतर छत्रपती शिवरायांनी "हंबीरराव मोहीत" यांना स्वराज्याचे सरसेनापती केले. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #१८_एप्रिल_१६७७ छत्रपती शिवराय आग्रा कैदेत असताना त्यांचे अत्यंत जवळचे साथीदार 'त्र्यंबक सोनदेव डबीर' यांचे निधन. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #१८_एप्रिल_१७०३ महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिकडेच ठाण मांडून बसला. पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१८_एप्रिल_१७७४ "पेशवे सवाई माधवराव" यांचा किल्ले पुरंदरवर जन्म.हे मराठा साम्राज्याचे पेशवा अर्थात पंतप्रधान होते. रघुनाथराव पेशव्यांच्या कारस्थानातून हत्या झालेल्या 'पेशवा नारायणराव' यांचे ते पुत्र होते. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
इतिहास छत्रपतींचा - SGCIR@history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १६७७ १८ छत्रपती शिवरायांचे अत्यंत जवळचे साथीदार '्त्र्यंबक सोनदेव डबीर' यांचे निधन. SGCIR@history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १६७७ १८ छत्रपती शिवरायांचे अत्यंत जवळचे साथीदार '्त्र्यंबक सोनदेव डबीर' यांचे निधन. - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१८_एप्रिल_१६७४ 'सरसेनापती प्रतापराव गुजर' यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूनंतर छत्रपती शिवरायांनी "हंबीरराव मोहीत" यांना स्वराज्याचे सरसेनापती केले. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #१८_एप्रिल_१६७७ छत्रपती शिवराय आग्रा कैदेत असताना त्यांचे अत्यंत जवळचे साथीदार 'त्र्यंबक सोनदेव डबीर' यांचे निधन. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #१८_एप्रिल_१७०३ महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिकडेच ठाण मांडून बसला. पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१८_एप्रिल_१७७४ "पेशवे सवाई माधवराव" यांचा किल्ले पुरंदरवर जन्म.हे मराठा साम्राज्याचे पेशवा अर्थात पंतप्रधान होते. रघुनाथराव पेशव्यांच्या कारस्थानातून हत्या झालेल्या 'पेशवा नारायणराव' यांचे ते पुत्र होते. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
इतिहास छत्रपतींचा - ப3 Si @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १३३६ ?৫ & दक्षिणेमध्ये विजयनगर राज्याची स्थापना झाली करण्यात आली... ப3 Si @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १३३६ ?৫ & दक्षिणेमध्ये विजयनगर राज्याची स्थापना झाली करण्यात आली... - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१८_एप्रिल_१६७४ 'सरसेनापती प्रतापराव गुजर' यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूनंतर छत्रपती शिवरायांनी "हंबीरराव मोहीत" यांना स्वराज्याचे सरसेनापती केले. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #१८_एप्रिल_१६७७ छत्रपती शिवराय आग्रा कैदेत असताना त्यांचे अत्यंत जवळचे साथीदार 'त्र्यंबक सोनदेव डबीर' यांचे निधन. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #१८_एप्रिल_१७०३ महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिकडेच ठाण मांडून बसला. पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #१८_एप्रिल_१७७४ "पेशवे सवाई माधवराव" यांचा किल्ले पुरंदरवर जन्म.हे मराठा साम्राज्याचे पेशवा अर्थात पंतप्रधान होते. रघुनाथराव पेशव्यांच्या कारस्थानातून हत्या झालेल्या 'पेशवा नारायणराव' यांचे ते पुत्र होते. 🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
इतिहास छत्रपतींचा - डुंस्टाग्राम @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १७७४ १८ "पेशवे सवार्ई माधवरावु" यांचा किल्ले पुरंदरवर जन्म॰ हे मराठा साम्राज्याचे पेशवा अर्थात पंतप्रधान होते. डुंस्टाग्राम @history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १७७४ १८ "पेशवे सवार्ई माधवरावु" यांचा किल्ले पुरंदरवर जन्म॰ हे मराठा साम्राज्याचे पेशवा अर्थात पंतप्रधान होते. - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 #१७_एप्रिल_१६७५ फोंड्याच्या स्वारीमध्ये मराठा फौजांनी छत्रपती शिवरायांच्या उपस्थितीत किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_एप्रिल_१६८२ कारवारचे बंदर शिवरायांनी हस्तगत केले होते व त्याशेजारी ‘अंजदीव’ नावाचे एक लहानसे बेट भर समुद्रात नाक्यावरच होते. सिंधुदुर्गाप्रमाणेच तेथेही आपला जलदुर्ग बांधून किनार्याचा बंदोबस्त ठेवावा अशी महाराजांची इच्छा होती. पोर्तुगीझांना शह देण्यास हे ठिकाण सोयीचे आहे हे जाणून संभाजीराजांनी तेथे आपला सुभेदार पाठवून तटबंदी सुरु केली. त्याचबरोबर गोव्याहून पोर्तुगीज गव्हर्नरने लढाऊ जहाजे पाठवून अंजदीव हस्तगत केले ती तारीख १७ एप्रिल होय.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_एप्रिल_१७२० बाळाजी बाजीराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद बाजीरावास बहाल केले. हा सोहळा कर्‍हाड जवळील मसुरे गावी संपन्न झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१७_एप्रिल_१७३९ छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
इतिहास छत्रपतींचा - 2 SCITH @history Of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १६७५| ?৩ फोंड्यावर मराठ्यांची स्वारी मराठा फौजांनी छत्रपती शिवरायांच्या उपस्थितीत फोंडा किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला. 2 SCITH @history Of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष एप्रिल १६७५| ?৩ फोंड्यावर मराठ्यांची स्वारी मराठा फौजांनी छत्रपती शिवरायांच्या उपस्थितीत फोंडा किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला. - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१६६० मराठ्यांनी अकोला जिंकले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१६६२ इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट✍️ शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते, फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती व भारतीयांकडे आरमार बांधणी चे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती. भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत. इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की "इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे" 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१६६५ कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२१_फेब्रुवारी_१८२९ कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू. (जन्म : २३ आॅक्टोबर १७७८) झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले, त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या, परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीनेच झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - { डुँस्टाग्राम@history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष २१ फेब्रुवारी १६६५| सागरी मार्गे निघालेली श्री शिवरायांची मावळ सेना काखार ला येऊन धडकणार ही खबर इंग्रजांना कळताच त्यांची भीतीपोटी ढाणादाण उडाली { डुँस्टाग्राम@history of chhatrapati आजचे ऐतिहासिक दिनविशेष २१ फेब्रुवारी १६६५| सागरी मार्गे निघालेली श्री शिवरायांची मावळ सेना काखार ला येऊन धडकणार ही खबर इंग्रजांना कळताच त्यांची भीतीपोटी ढाणादाण उडाली - ShareChat
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६६१ शास्ताखानच्या हुकुमावरून कारतलबखान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला आणि ठरल्याप्रमाणे कोकणात उतरून उंबरखिंडीकडे त्याने वाटचाल सुरू ठेवली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६६७ आऊसाहेबांचे न्यायदान :- महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर होते. मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन, कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसूभरही फरक पडला न्हवता. कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी पतंगराव हे भाऊबंद वतनासाठी भांडत होते. काही केल्या त्यांचे एकमत होत न्हवते. हा वाद महाराजांनी सोडवावा अशी विनंती करण्यात आली परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून, जाणून हा वतनाचा तंटा सोडवला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१६८० सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र:- पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना शिवाजी राजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी तो लिहितो:- शिवाजीराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुत गतीने होत, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे. २४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, (हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास २० दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात.) कॉस्म द गार्द्रने या संदर्भात केलेले वर्णन, तो लिहितो:✍️ (महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वार्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गार्द्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसर्या कोणाला स्वार्यांवर पाठवीत की ते जादूगर होते अथवा काही भुत पिशाच्च त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजूनही उकलेले नाही. हिंदूस्तानात सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे.) 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #२४_जानेवारी_१७३९ अशेरीगड मराठ्यांनी जिंकला संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले त्याच वेळी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीत मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला 🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
इतिहास छत्रपतींचा - 4 @histor of chhatrapti आजचै ऐतिह्मासिक ढिनविशेष ज्ानेवारी १६६७ 38 शिवाजी महारार्जांनी बारा मावळ मधील कानद खोरे भावळ्ातील वतनाचा तंटा मिटवला , मरळ घराण्याकडे पुन्हा वतनदारी 4 @histor of chhatrapti आजचै ऐतिह्मासिक ढिनविशेष ज्ानेवारी १६६७ 38 शिवाजी महारार्जांनी बारा मावळ मधील कानद खोरे भावळ्ातील वतनाचा तंटा मिटवला , मरळ घराण्याकडे पुन्हा वतनदारी - ShareChat