#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#५_एप्रिल_१६६३
सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक हल्ला
चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या रात्रीची घटना 🔥
घरात घुसुन मारणं कशाला म्हणतात माहीतीये का..?
दिनांक ५ एप्रिल १६६३🔥 मध्यरात्र 🔥
लाख फौजेच्या मधोमध केवळ मुठभर जिगरबाज जीवलग घेऊन शिवराय लाल महालात घुसले आणि शहिस्तेखानाची बोटे छाटुन, एकही सैनिक नं गमावता बाहेर पडले..!..
जास्तित जास्त सैन्याचा कमीत कमी सैन्याने..कमीत कमी वेळेत केलेला जगातला एकमात्र पराभव......🚩
हो पुर्ण पराभव......⚔️
👉आज बोटं गेलीयेत, उद्या मुंडकं जाईल या भितीनं शहिस्ताखान याने पुण्यातुन अक्षरशः पळाला..🏇
☝याला म्हणतात घरात घुसुन मारणं..!.
खान कसाबसा पसार मात्र खानाची बोटे महाराजांनी कापली.
रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते.
सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता.
दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले.
जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद ) जाउन थांबला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#५_एप्रिल_१७१८
मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला.
पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले.
"तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही."
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_एप्रिल_१६६३
पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्त्याचा बिमोड करण्यासाठी योजना आखली गेली व स्वतः छत्रपती शिवाजीराजे या योजनेत सहभागी होते.
३ वर्ष पुण्यातील जनतेला त्रस्त करून सोडणाऱ्या औरंग्याच्या मामाचा , त्या शाहिस्त्याचा काटा काढण्याची वेळ आली होती.
राजांनी शाहिस्तेखानाची शिकस्त कशी करायची याबद्दल योजना आखल्या गेल्या, झाली तयारी, आता फक्त प्रतीक्षा होती उद्याच्या मध्य रात्रीची........⚔️
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_एप्रिल_१६७०
मराठे नगरमध्ये घुसलेले पाहून ‘दाऊदखान कुरेशी’ हा खानदेशातून ७००० स्वारांसह नगरला आलेला होता.
नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात माघारी परतले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते निघून गेले, मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_एप्रिल_१६७९
छत्रपती शिवाजी महाराजांची विजापुरजवळील शहापूर येथे स्वारी
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#४_एप्रिल_१६८३
शिवाजीराजांच्या पासून स्वराज्यात असलेला मुन्शी काझी हैदर फितूर झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_एप्रिल_१६६७
आग्र्याहून सुटकेनंतर शिवराय आणि औरंगजेब यांच्यात युद्धबंदीचा तह झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#३_एप्रिल_१६८०
चैत्र पौर्णिमा, शालिवाहन नृप शके १६०२
म्हणजे आजच्याच दिवशी श्रीमान रायगडाने बघितलेला हिंदवी स्वराज्यातील काळा दिवस..😔
#छत्रपति_शिवाजी_महाराजांचे_महानिर्वाण.'
#शिवसुर्याचा_अस्त
चैत्र पौर्णिमेला राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला.
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द
🙏
||आम्ही जातो, आमचा काळ झाला||
||तुम्ही सप्तसिंधु, सप्तगंगा मुक्त करा||
||काशीचा श्री विश्वेशवर सोडवा||
||बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा||
||हिंदवी स्वराज्यात आणा,
चुकुर होऊ नका||
असा सल्ला देत महाराष्ट्राचा भाग्यविधाता अनंतात
विलीन झाला.
जगदीश्वराशेजारी रयतेचा राजा कायमचा विसावला महाराष्ट्र पोरका झाला.
या सह्याद्रीचा सिंह चीरनिद्रेत गेला, पण #शिवराय आम्हाला सोडून गेले नाहीत, ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक
थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र, सूर्य असे तोपर्यंत
राहतील..
#शककर्ते छत्रपती #शिवराय
यांना त्यांच्या महानिर्वानादिनी त्रिवार वंदन आणि विनम्र अभिवादन🙏
आपल्या ५० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजांनी असा काही इतिहास घडवला होता की आता त्यांच्या पुढच्या
पिढ्यांना इतिहास घडवण्यासाठी फक्त "छत्रपती शिवाजीराजे भोसले" हे नाव पुरेस आहे.
ज्यांच्या उपकाराची परतफेड आपण हजारो पिढ्या करू शकत नाही अशा या महामानवाला, युगपुरुषाला पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...🙏
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६६०
शिवाजीराजे किल्ले पन्हाळगडावर वेढ्यात सापडले असता
रेव्हीगंटन मिशेल गिफर्ड व वेलजी हे इंग्रज, तोफा आणि दारूगोळ्यासह राजापुराहुन पन्हाळ्याकडे निघाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६७९
औरंगजेबाने जिझिया कर लादला🙌
औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय?
असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत.
एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू.
मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन "जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६७९
दिलेरखानाचा भूपाळगडावर कब्जा.
भूपाळडावर फिरंगोजी नरसाळे हे किल्लेदार होते. दिलेरने टेकडीवर तोफा चढवल्या, तोफांच्या मा-याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एका प्रहरात किल्ला मोगलांच्या हाताला लागला. मराठ्यांकडून प्रतिकार झालाच नाही कारण दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१७२०
छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांचे निधन.
सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहीमेवर रवाना झाले होते. बाळाजी विश्वनाथ यांनीच सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरिवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१७५५
इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१८९४
राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक:-
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले.
एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.
राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स.१९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६६०
शिवाजीराजे किल्ले पन्हाळगडावर वेढ्यात सापडले असता
रेव्हीगंटन मिशेल गिफर्ड व वेलजी हे इंग्रज, तोफा आणि दारूगोळ्यासह राजापुराहुन पन्हाळ्याकडे निघाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६७९
औरंगजेबाने जिझिया कर लादला🙌
औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय?
असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत.
एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू.
मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन "जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६७९
दिलेरखानाचा भूपाळगडावर कब्जा.
भूपाळडावर फिरंगोजी नरसाळे हे किल्लेदार होते. दिलेरने टेकडीवर तोफा चढवल्या, तोफांच्या मा-याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एका प्रहरात किल्ला मोगलांच्या हाताला लागला. मराठ्यांकडून प्रतिकार झालाच नाही कारण दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१७२०
छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांचे निधन.
सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहीमेवर रवाना झाले होते. बाळाजी विश्वनाथ यांनीच सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरिवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१७५५
इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१८९४
राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक:-
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले.
एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.
राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स.१९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६६०
शिवाजीराजे किल्ले पन्हाळगडावर वेढ्यात सापडले असता
रेव्हीगंटन मिशेल गिफर्ड व वेलजी हे इंग्रज, तोफा आणि दारूगोळ्यासह राजापुराहुन पन्हाळ्याकडे निघाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६७९
औरंगजेबाने जिझिया कर लादला🙌
औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय?
असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत.
एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू.
मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन "जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६७९
दिलेरखानाचा भूपाळगडावर कब्जा.
भूपाळडावर फिरंगोजी नरसाळे हे किल्लेदार होते. दिलेरने टेकडीवर तोफा चढवल्या, तोफांच्या मा-याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एका प्रहरात किल्ला मोगलांच्या हाताला लागला. मराठ्यांकडून प्रतिकार झालाच नाही कारण दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१७२०
छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांचे निधन.
सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहीमेवर रवाना झाले होते. बाळाजी विश्वनाथ यांनीच सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरिवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१७५५
इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१८९४
राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक:-
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले.
एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.
राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स.१९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६६०
शिवाजीराजे किल्ले पन्हाळगडावर वेढ्यात सापडले असता
रेव्हीगंटन मिशेल गिफर्ड व वेलजी हे इंग्रज, तोफा आणि दारूगोळ्यासह राजापुराहुन पन्हाळ्याकडे निघाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६७९
औरंगजेबाने जिझिया कर लादला🙌
औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय?
असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत.
एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू.
मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन "जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६७९
दिलेरखानाचा भूपाळगडावर कब्जा.
भूपाळडावर फिरंगोजी नरसाळे हे किल्लेदार होते. दिलेरने टेकडीवर तोफा चढवल्या, तोफांच्या मा-याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एका प्रहरात किल्ला मोगलांच्या हाताला लागला. मराठ्यांकडून प्रतिकार झालाच नाही कारण दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१७२०
छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांचे निधन.
सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहीमेवर रवाना झाले होते. बाळाजी विश्वनाथ यांनीच सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरिवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१७५५
इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१८९४
राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक:-
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले.
एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.
राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स.१९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६६०
शिवाजीराजे किल्ले पन्हाळगडावर वेढ्यात सापडले असता
रेव्हीगंटन मिशेल गिफर्ड व वेलजी हे इंग्रज, तोफा आणि दारूगोळ्यासह राजापुराहुन पन्हाळ्याकडे निघाले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६७९
औरंगजेबाने जिझिया कर लादला🙌
औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय?
असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत.
एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू.
मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन "जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१६७९
दिलेरखानाचा भूपाळगडावर कब्जा.
भूपाळडावर फिरंगोजी नरसाळे हे किल्लेदार होते. दिलेरने टेकडीवर तोफा चढवल्या, तोफांच्या मा-याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एका प्रहरात किल्ला मोगलांच्या हाताला लागला. मराठ्यांकडून प्रतिकार झालाच नाही कारण दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१७२०
छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांचे निधन.
सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहीमेवर रवाना झाले होते. बाळाजी विश्वनाथ यांनीच सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरिवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१७५५
इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२_एप्रिल_१८९४
राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक:-
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले.
एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.
राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स.१९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६०
मराठ्यांनी अकोला जिंकले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६२
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट✍️
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते,
फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती व भारतीयांकडे आरमार बांधणी चे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती.
भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत.
इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की
"इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे"
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६५
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या
(दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे.
त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.)
हा कारवारात येऊन पोहोचला त्याच्या जवळ फौजही नव्हती.
तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१८२९
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू.
(जन्म : २३ आॅक्टोबर १७७८)
झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले, त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या,
परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीनेच झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६६१
शास्ताखानच्या हुकुमावरून कारतलबखान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला आणि ठरल्याप्रमाणे कोकणात उतरून उंबरखिंडीकडे त्याने वाटचाल सुरू ठेवली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६६७
आऊसाहेबांचे न्यायदान :-
महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर होते. मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन, कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसूभरही फरक पडला न्हवता.
कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी पतंगराव हे भाऊबंद वतनासाठी भांडत होते. काही केल्या त्यांचे एकमत होत न्हवते. हा वाद महाराजांनी सोडवावा अशी विनंती करण्यात आली परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून, जाणून हा वतनाचा तंटा सोडवला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६८०
सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र:-
पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना शिवाजी राजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी तो लिहितो:-
शिवाजीराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुत गतीने होत, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे.
२४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की,
(हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास २० दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात.)
कॉस्म द गार्द्रने या संदर्भात केलेले वर्णन,
तो लिहितो:✍️
(महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वार्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गार्द्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसर्या कोणाला स्वार्यांवर पाठवीत की ते जादूगर होते अथवा काही भुत पिशाच्च त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजूनही उकलेले नाही. हिंदूस्तानात सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे.)
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१७३९
अशेरीगड मराठ्यांनी जिंकला
संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले त्याच वेळी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीत मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला
🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩













