#इतिहास छत्रपतींचा
⛳
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६५६
छ्त्रपती शिवरायांच्या आदेशाने कोकण किनाऱ्यावर किल्ले प्रबळगड वर हिशोब तपासनीचे काम चालू.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६५९
छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभूंना हिरडस मावळ मधील किल्ले मोहनगड ची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६६६
औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांविषयी रामसिंगाकडे कालच्या प्रकरणाविषयी अधिक चर्चा केली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६६६
औरंगजेब बादशहाने दरबारात शंभूराजांना सन्मान करुन वस्त्रे, कट्यार आणि मोत्याची माळ भेट दिली.
यावेळी औरंगजेबने शंभूराजांना विचारले, "तुम्हे किसीका डर नही लगता?"
यावर शंभुराजे बोलले,
हमे किसीका डर नही लगता, मगर हमारी वजहसे सबको डर लगता है.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६७०
मराठ्यांनी लोणावळा जवळील किल्ले लोहगड व किल्ले विसापुर हे आजच्या एकाच दिवशी जिंकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६७७
छञपती शिवरायांनी कर्नाटकातील दक्षिण दीग्विजय मोहीम दरम्यान जिंजीचा किल्ला जिंकला.
महाराजांनी किल्ला जिंकण्यासाठी सैन्याची १ तुकडी पाठवली, परंतू किल्लेदार महंम्मदखान याने ५०,००० रुपयांच्या जहागिरीच्या मोबदल्यात किल्ला मराठ्यांना दिला व गडावर भगवे निशान फडकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#९_मे_१६७७_ते_१४_मे_१६७७
छत्रपती शिवराय कर्नाटकातील पेड्डोपोलमला मुक्कामी.
राजांना आपल्यावर विषप्रयोग होतोय याची शंका होती, म्हणून छत्रपती शिवरायांनी येथेच इंग्रजांकडून विषावर उतारा होणारी औषधे मागवली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोडफोड केली. त्यात इंग्रज अधिकारी मॅन्रो ने किल्ले वसंतगड जिंकला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇. ⛳🏇
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#इतिहास छत्रपतींचा
⛳
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६५६
छ्त्रपती शिवरायांच्या आदेशाने कोकण किनाऱ्यावर किल्ले प्रबळगड वर हिशोब तपासनीचे काम चालू.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६५९
छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभूंना हिरडस मावळ मधील किल्ले मोहनगड ची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६६६
औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांविषयी रामसिंगाकडे कालच्या प्रकरणाविषयी अधिक चर्चा केली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६६६
औरंगजेब बादशहाने दरबारात शंभूराजांना सन्मान करुन वस्त्रे, कट्यार आणि मोत्याची माळ भेट दिली.
यावेळी औरंगजेबने शंभूराजांना विचारले, "तुम्हे किसीका डर नही लगता?"
यावर शंभुराजे बोलले,
हमे किसीका डर नही लगता, मगर हमारी वजहसे सबको डर लगता है.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६७०
मराठ्यांनी लोणावळा जवळील किल्ले लोहगड व किल्ले विसापुर हे आजच्या एकाच दिवशी जिंकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६७७
छञपती शिवरायांनी कर्नाटकातील दक्षिण दीग्विजय मोहीम दरम्यान जिंजीचा किल्ला जिंकला.
महाराजांनी किल्ला जिंकण्यासाठी सैन्याची १ तुकडी पाठवली, परंतू किल्लेदार महंम्मदखान याने ५०,००० रुपयांच्या जहागिरीच्या मोबदल्यात किल्ला मराठ्यांना दिला व गडावर भगवे निशान फडकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#९_मे_१६७७_ते_१४_मे_१६७७
छत्रपती शिवराय कर्नाटकातील पेड्डोपोलमला मुक्कामी.
राजांना आपल्यावर विषप्रयोग होतोय याची शंका होती, म्हणून छत्रपती शिवरायांनी येथेच इंग्रजांकडून विषावर उतारा होणारी औषधे मागवली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोडफोड केली. त्यात इंग्रज अधिकारी मॅन्रो ने किल्ले वसंतगड जिंकला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇. ⛳🏇
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#इतिहास छत्रपतींचा
⛳
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६५६
छ्त्रपती शिवरायांच्या आदेशाने कोकण किनाऱ्यावर किल्ले प्रबळगड वर हिशोब तपासनीचे काम चालू.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६५९
छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभूंना हिरडस मावळ मधील किल्ले मोहनगड ची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६६६
औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांविषयी रामसिंगाकडे कालच्या प्रकरणाविषयी अधिक चर्चा केली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६६६
औरंगजेब बादशहाने दरबारात शंभूराजांना सन्मान करुन वस्त्रे, कट्यार आणि मोत्याची माळ भेट दिली.
यावेळी औरंगजेबने शंभूराजांना विचारले, "तुम्हे किसीका डर नही लगता?"
यावर शंभुराजे बोलले,
हमे किसीका डर नही लगता, मगर हमारी वजहसे सबको डर लगता है.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६७०
मराठ्यांनी लोणावळा जवळील किल्ले लोहगड व किल्ले विसापुर हे आजच्या एकाच दिवशी जिंकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१६७७
छञपती शिवरायांनी कर्नाटकातील दक्षिण दीग्विजय मोहीम दरम्यान जिंजीचा किल्ला जिंकला.
महाराजांनी किल्ला जिंकण्यासाठी सैन्याची १ तुकडी पाठवली, परंतू किल्लेदार महंम्मदखान याने ५०,००० रुपयांच्या जहागिरीच्या मोबदल्यात किल्ला मराठ्यांना दिला व गडावर भगवे निशान फडकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#९_मे_१६७७_ते_१४_मे_१६७७
छत्रपती शिवराय कर्नाटकातील पेड्डोपोलमला मुक्कामी.
राजांना आपल्यावर विषप्रयोग होतोय याची शंका होती, म्हणून छत्रपती शिवरायांनी येथेच इंग्रजांकडून विषावर उतारा होणारी औषधे मागवली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१३_मे_१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोडफोड केली. त्यात इंग्रज अधिकारी मॅन्रो ने किल्ले वसंतगड जिंकला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇. ⛳🏇
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१२_मे_१६६६
#शिवशाहीतील_एक_कलाटणी_देणारे_प्रकरण☝
#शिवाजी_महाराजांची_आग्रा_भेट☝
शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोचले त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते.
पुरंदरच्या तहानुसार १६६६ रोजी औरंगजेबाच्या
५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते.
त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत.
पुरंदरच्या तहानुसार महाराजांना औरंगजेबाची आग्रा येथे जाऊन भेट घ्यावयाची होती.
औरंगजेबाची भेट घेणे म्हणजे साक्षात मृत्युच्या दाढेत जाण्यासारखे होते ते देखील नर्मदे पलीकडे स्वराज्यापासून कित्येक मैल दूर पर मुलखात.
तिथे आपले असे कोणीच नाही.
आप्त स्वकीयांपेक्षा शत्रुंचाच भरणा जास्त.
पावलो पावली घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यात महाराजांना सोबत फौजफाटा नेण्याची अनुमती नाही.
सोबत जातील तर ९ वर्षाचे संभाजी राजे आणी
ठराविक मंडळी.
महाराजांसाठी हा प्रवास जीवावर बेतणाराच होता.
नियतीने दिलेले हे आव्हान देखील महाराजांनी
समर्थपणे पेलले.
छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा औरंग्या भेटीस
आग्ऱ्यास गेले होते त्यावेळी औरंग्या हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने, धाडसाने, शौर्याने, गनिमी काव्याने आणि राजकीय दुरदृष्टीने इतका भयभीत झाला होता की औरंग्याने आपल्या तख्ताच्या आजूबाजुला काही सरदारांना तलवारीनिशी सज्ज केले होते.
औरंगजेब इतका दहशितीखाली होता की शिवरायांना भितभीत त्याने आपल्या तख्ताची उंची सुध्दा वाढवून घेतली होती कहर तो काय औरंग्या स्वतःच्या दरबारात सुध्दा चिलखत घालून बसला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम आणि युध्दनितीच अशी होती की शत्रू स्वतःच्या भागात सुध्दा भयभीत असत.
त्याच दिवशी हा दख्खनचा ढाण्यावाघ विजेसारखा कडाडला सर्व दरबार गप्पगार झाला तो प्रसंग
पुढील प्रमाणे
"खामोश.. कुंवर रामसिंह..
खामोश......!!!!
सांगा तुमच्या ह्या गाझी आलमगिराना..
या उपरी आमच्या रक्ताने न्हाऊ
घातलेल्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमच्या मुघल सल्तनतीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास हा शिवाजी राजा तसूभर
हि कसूर करणार नाही....☝"
साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे
राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट जगाच्या
इतिहासाने या आधी कधी पाहिला नव्हता
आणि या पुढे हि पाहणार नाही.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
⛳
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#११_मे_१६६६
#आग्रा_भेटआग्रा भेटीच्या वेळी "छत्रपती शिवराय" व त्यांसोबत "युवराज शंभुराजे" ११ मे १६६६ रोजी 'मलुकचंद सराय' येथे येवुन पोहचले, येथुन 'आग्रा शहर' जवळच होते.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#११_मे_१६६६
छत्रपती शिवरायांच्या भेटीला रामसिंगचा मुन्शी गिरधारीलाल नजराणा घेऊन हजर.मुन्शी गिरधारीलाल याच्यामार्फत छत्रपती शिवरायांनी इनामवर्दीखानाकडून ८ हत्ती भाडे तत्वावर घेतले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#११_मे_१६७०
औरंगजेबने स्वराज्यविरोधात ७० तोफांचे गाडे आणि गोळा बारूद पाठवला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#११_मे_१६७८
दक्षिण दिग्विजय मोहीम संपवून छत्रपती शिवराय सातारा-प्रतापगड मार्गे रायगडवर दाखल.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#११_मे_१७३९
मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तहाची अंतिम बोलणी होऊन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#इतिहास छत्रपतींचा
⛳
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१०_मे_१६३५
थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१०_मे_१६५५
जावळीच्या खोऱ्यातील फीतुरी संपविण्यासाठी छत्रपती शिवराय जावळीमध्ये दाखल.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#१०_मे_१८१८
"रायगडावर" इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी हल्ला चढवला व त्याचे नेतृत्व करत होता 'क्याप्टन प्रॉथर', यावेळी गडाचा 'किल्लेदार' होता "अबुल फतेखान". आपल सारं बळ एकटवुन गडावरचा "भगवा" तो संभाळत होता, मराठे इंग्रजांना टक्कर देत होते पण अखेर आजच्या दिवशी १० मे १८१८ रोजी गडावर "दारुगोळ्याचा" प्रचंड स्फोट होवून सारा गड 'धडाडून' पडला. वर सुर्याची उन्हाळी 'आग', खालुन इंग्रजांची तोफबंदुकीची 'आग' आणी गडावरच्या 'आगीत' गड "होरपळुन" निघाला. इंग्रज अधिकारी "क्याप्टन प्रॉथर" गडात शिरला तेव्हा एका लहानग्या झुडपाच्या सावलीत १ "स्त्री" बसली होती ती म्हणजे शेवटच्या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी "श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे".क्याप्टन प्रॉथर त्यांच्याशी 'अदबीने' व 'आदराने' वागला त्याने त्यांना "मेण्यात" बसवुन 'पुण्याकडे' रवाना केले.रायगडावर उरली फक्त "राख" सारे वाडे, राजसभा आणी जे होत नव्हत सारं जळुन खाक झालं आणी सर्वात जास्त जळालं ते १० दिवस गडाचं रक्षण करणार्या "अबुल फतेखानचं" आणी "मराठी सैनिकांचं" काळीज.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१५४०
#महाराणा_प्रताप_यांचा_जन्म(मृत्यू – १९ जानेवारी १५९७)गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_मे_१६६०
शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरा नदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. छत्रपती शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_मे_१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांनी हलवर्ण येथील फौजेस पत्र पाठवले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_मे_१६७४
"राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याला महत्वाच्या सुचना देवुन "रायगडावर" परतले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_मे_१६८१
दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांची मदत मिळावी म्हणून ९ मे रोजी नर्मदा पार करीत अकबर बादशाहा याने छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र पाठवले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_मे_१६८२
एप्रिल महिन्यात मुंबईकरांनी सिद्दीला येऊ दिले नाही परंतु सुरतकरांच्या दडपणामुळे ९ मे रोजी सिद्दीला बंदरात घेणे मुंबईकरांना भाग पडल. सुरतकरांनी स्वतःच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी मुंबईकरांना कळवले कि, 'तुमच्या मदतीला आता सिद्दी ठेवला असल्याने छत्रपती संभाजीराजे तुम्हाला त्रास देणार नाही'.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#९_मे_१५४०
#महाराणा_प्रताप_यांचा_जन्म(मृत्यू – १९ जानेवारी १५९७)गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_मे_१६६०
शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरा नदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. छत्रपती शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_मे_१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांनी हलवर्ण येथील फौजेस पत्र पाठवले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_मे_१६७४
"राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याला महत्वाच्या सुचना देवुन "रायगडावर" परतले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_मे_१६८१
दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांची मदत मिळावी म्हणून ९ मे रोजी नर्मदा पार करीत अकबर बादशाहा याने छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र पाठवले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#९_मे_१६८२
एप्रिल महिन्यात मुंबईकरांनी सिद्दीला येऊ दिले नाही परंतु सुरतकरांच्या दडपणामुळे ९ मे रोजी सिद्दीला बंदरात घेणे मुंबईकरांना भाग पडल. सुरतकरांनी स्वतःच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी मुंबईकरांना कळवले कि, 'तुमच्या मदतीला आता सिद्दी ठेवला असल्याने छत्रपती संभाजीराजे तुम्हाला त्रास देणार नाही'.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६०
मराठ्यांनी अकोला जिंकले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६२
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट✍️
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते,
फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती व भारतीयांकडे आरमार बांधणी चे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती.
भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत.
इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की
"इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे"
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६५
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या
(दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे.
त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.)
हा कारवारात येऊन पोहोचला त्याच्या जवळ फौजही नव्हती.
तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१८२९
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू.
(जन्म : २३ आॅक्टोबर १७७८)
झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले, त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या,
परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीनेच झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६६१
शास्ताखानच्या हुकुमावरून कारतलबखान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला आणि ठरल्याप्रमाणे कोकणात उतरून उंबरखिंडीकडे त्याने वाटचाल सुरू ठेवली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६६७
आऊसाहेबांचे न्यायदान :-
महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर होते. मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन, कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसूभरही फरक पडला न्हवता.
कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी पतंगराव हे भाऊबंद वतनासाठी भांडत होते. काही केल्या त्यांचे एकमत होत न्हवते. हा वाद महाराजांनी सोडवावा अशी विनंती करण्यात आली परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून, जाणून हा वतनाचा तंटा सोडवला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६८०
सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र:-
पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना शिवाजी राजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी तो लिहितो:-
शिवाजीराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुत गतीने होत, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे.
२४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की,
(हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास २० दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात.)
कॉस्म द गार्द्रने या संदर्भात केलेले वर्णन,
तो लिहितो:✍️
(महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वार्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गार्द्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसर्या कोणाला स्वार्यांवर पाठवीत की ते जादूगर होते अथवा काही भुत पिशाच्च त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजूनही उकलेले नाही. हिंदूस्तानात सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे.)
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१७३९
अशेरीगड मराठ्यांनी जिंकला
संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले त्याच वेळी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीत मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला
🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩













