राजीव गांधींनी पंचायती राज व्यवस्थे अंतर्गत देशभरात महिलांसाठी ३३% आरक्षण लागू केले होतं आणि त्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रात ते ५०% पर्यंत वाढवले.
अशी स्पष्ट कामगिरी असूनही, जर काही नेते असा दावा करत असतील की विरोधी पक्ष महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत, तर हे दावे किती खोटे आहेत हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
#नारीसशक्तीकरण
#महिलाआरक्षण
#🏛️राजकारण #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #😍इमोशनल स्टेटस😊 #👌प्रेरणादायी स्टेट्स


