ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तत्वज्ञान वेगळे  कोणी वागायचं कसं शिकवतं असते.. तर कोणी जगायचं कसं. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो, काही हेतू त्या प्रत्येका मागे काही ना असतो, काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात, काहीजण बऱ्याचगोष्टी शिकवून जातात, काहीजण आपला नुसता वापर करून घेतात तर काही विशेष लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी कारणीभूत ठरतात... सुनिल जी गवई आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तत्वज्ञान वेगळे  कोणी वागायचं कसं शिकवतं असते.. तर कोणी जगायचं कसं. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो, काही हेतू त्या प्रत्येका मागे काही ना असतो, काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात, काहीजण बऱ्याचगोष्टी शिकवून जातात, काहीजण आपला नुसता वापर करून घेतात तर काही विशेष लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी कारणीभूत ठरतात... सुनिल जी गवई - ShareChat