PIB in Maharashtra
580 views • 1 months ago
क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात भारताने लक्षणीय प्रगती साधली आहे. देशातील क्षयरोगाचा प्रादुर्भाव दर 1 लाख लोकसंख्येमागे 237 रुग्णांवरून 187 रुग्णांपर्यंत कमी झाला आहे. सातत्यपूर्ण जनजागृती मोहिमा, रोगाचे लवकर निदान आणि लोकसहभाग यांमुळे हे यश शक्य झाले आहे. ##12YearsOfSwasthBharat
14 likes
9 shares