नात्यातला मनस्ताप
मोठ्या वादाने नाही,
*तर छोट्या गोष्टी*
*मनात*
*साचल्याने वाढतो.*
न बोललेले शब्द,
न समजलेली भावना,
*आणि आतल्या आत*
*मन दुखावत राहतं.*
बाहेर शांतता
असते,
*पण आत*
*वादळ चालू असतं.*
मनस्ताप टाळायचा असेल
तर वेळेवर बोलणं,
आणि समजून
घेणं गरजेचं असतं,
*कारण उशीर झाला*
*की अंतर वाढतं.*
नातं टिकवायचं असेल
तर मनात ठेवू नका,
*बोलून*
*मोकळं व्हा,*
*आणि मन हलकं* *करा.*
*❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞* #☕good morning Friends🌞

