MH DCM
760 views • 16 hours ago
ज्यांची ओळख नावाने नाही, कामाने होते,
ज्यांच्या निर्णयाची चर्चा प्रत्येक ठिकाणी होते.
असा नेता पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही,
म्हणूनच प्रत्येकाच्या मनात “अजितदादा” राहतात! ❤️🚩
दादा तुम्ही गेल्यापासून महाराष्ट्रच खूप मोठ नुकसान झाल आहे दादा हे कधी भरून न निघणार नुकसान आहे तुम्ही या महाराष्ट्रासाठी तुमच संपूर्ण जीवन अर्पण केल तुमच्यासारखा कामाचा माणूस आता कोणीही होऊ शकत नाही
Miss you dada 🫡🫡#महाराष्ट्र
8 likes
6 shares