ShareChat
click to see wallet page
search
#प्रात:वंदन शुभेच्छा जगदंब 🙏🚩 छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. "शेतकरी सुखी तर राज्य सुखी "हे त्यांचे मुख्य धोरण होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीची मोजणी केली, योग्य कर लावले आणि संकटाच्या काळात कर्जमाफी व बैलजोडी साठी मदत दिली. शेतकऱ्यांच्या सुखासाठी ते स्वतः त्यांच्या शेतात जाऊन त्यांची विचारपूस करूण चौकशी करत. मातीशी नातं जपणारा खरा जीवनदाता, शेतकरी आहे देशाचा भाग्यविधाता....१जुलै हा दिवस महाराष्ट्रात 'कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो.🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
प्रात:वंदन शुभेच्छा - शिवसकाळ எ==5 शिवसकाळ शिवसकाळ எ==5 शिवसकाळ - ShareChat