ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - 100 जिवंतपणी दाखवलेला परकेपणा आणि मेल्यानंतर दाखवलेला आपलेपणा यात फक्त एका मृत्यूच अंतर असतं, म्हणूनच माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला हवं नको ते विचारा, कारण मेल्यानंतर दाखवलेला आपलेपणा बघायला शास्त्रापुरता फक्त कावळा येतो माणूस नाही. ! ! सुनिल जी गवई 100 जिवंतपणी दाखवलेला परकेपणा आणि मेल्यानंतर दाखवलेला आपलेपणा यात फक्त एका मृत्यूच अंतर असतं, म्हणूनच माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला हवं नको ते विचारा, कारण मेल्यानंतर दाखवलेला आपलेपणा बघायला शास्त्रापुरता फक्त कावळा येतो माणूस नाही. ! ! सुनिल जी गवई - ShareChat