ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - नको कोण म्हणणार.... ? फक्त चार चाकीत बसून समाधान मिळत नाही. तर ती चार चाकी स्वतःची असेल तर रुबाब वेगळा असतो. नि त्या चारचाकीला काहीएक काम नसले तरी चालेल, पण ती दारात उभी असायला हवी हीच प्रामाणिक इच्छा असतें. आणि त्यात वावगं काय.....?? आनंद जी वर्णेकर नको कोण म्हणणार.... ? फक्त चार चाकीत बसून समाधान मिळत नाही. तर ती चार चाकी स्वतःची असेल तर रुबाब वेगळा असतो. नि त्या चारचाकीला काहीएक काम नसले तरी चालेल, पण ती दारात उभी असायला हवी हीच प्रामाणिक इच्छा असतें. आणि त्यात वावगं काय.....?? आनंद जी वर्णेकर - ShareChat