:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३७ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा आता इतर खटपट व व्यर्थ बोलणे बास झाले. देवा माझी एक विनंती तुम्ही ऐका ते म्हणजे माझे मस्तक तुमच्या चरणावर असू द्यावे. हे दातारा माझ्याकडून जे आपराध घडले त्यांना तुम्ही क्षमा करा व यापुढेही करत राहा. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा तुम्हाला आमच्या सर्व व्यथा समजतात.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२९/०४/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏


