गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
ShareChat
click to see wallet page
@sanjayji7708
sanjayji7708
गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
@sanjayji7708
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।रामकृष्णहरी
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३८० -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- या संसारात आल्यानंतर सुख कोठेही नाही त्यामुळे तुम्ही व्यर्थ हावभरी होऊ नका. संसार म्हणजे दुःखाचा बंदीखाणा आहे त्यामुळे येथे कोठेही सुखाचा विचार करता येत नाही. चौदा कल्प आयुष्य ज्याला आहे असा मार्कंडेय ऋषी सूर्यकिरणांच्या पासून त्रास होतो म्हणूनच झोपडी बांधून त्या खाली राहिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे या बंदी खाण्यातून लवकर सुटून जा आणि हरीला हृदयात साठवून ठेव. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.०३/०३/२०२६ वार-मंगळवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 - सार्थ तुकाराम महाराज गाथा पारायण || M अभंग सुख नाहीं कोठें आलिया संसारीं| वांया हांवभरी होऊं नका II१Il %.23৫0 दुःखबांदवडी आहे हा संसार 4 सुखाचा विचार नाहीं कोठें Ilध्रु. Il चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला परी तो राहिला ताटीखालीं I ?Il तुका म्हणे वेगीं जाय सुटोनियां। धरूनि हृदयामाजी हरी II३Il युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था सस्थपक अथ्यक्ष आळंदी देवाची पुणे 9595030905 dhaknesanjayjiMaharaj@ COM GMGil सार्थ तुकाराम महाराज गाथा पारायण || M अभंग सुख नाहीं कोठें आलिया संसारीं| वांया हांवभरी होऊं नका II१Il %.23৫0 दुःखबांदवडी आहे हा संसार 4 सुखाचा विचार नाहीं कोठें Ilध्रु. Il चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला परी तो राहिला ताटीखालीं I ?Il तुका म्हणे वेगीं जाय सुटोनियां। धरूनि हृदयामाजी हरी II३Il युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था सस्थपक अथ्यक्ष आळंदी देवाची पुणे 9595030905 dhaknesanjayjiMaharaj@ COM GMGil - ShareChat
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३७९ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- मीठ जर पाण्यामध्ये मिसळले तर ते पाण्यापेक्षा वेगळे होऊन राहते काय? त्याप्रमाणे देवा मी तुझ्याशी समरस झालो असून तुझ्यातच मी हरवून गेलो आहे. अग्नी आणि कापूर यांचे मीलन झाले मग तेथे काजळी म्हणून काही शिल्लक राहते काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी एक ज्योत आणि तुझी एक ज्योत दोन्ही मिळवल्या तर अग्नी एकच उरतो त्याप्रमाणे आपल्या दोघांचेही आत्मज्योत एकच झाली आहे. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.०२/०३/२०२६ वार-सोमवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢
🙏भक्ती सुविचार📝 - सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण || M अभंग क्र.२३७९ लवण मेळवितां जळें। काय उरलें निराळें II१ II तैसा समरस जालों तुजमाजी हरपलों Ilध्रु. II अग्नीकर्पूराच्या मेळीं काय उरली काजळी II२II तुका म्हणे होती माझी एक ज्योती II३ II sி युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभ.प श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था सस्थपक अथ्यक्ष आळंदी देवाची पुणे 9595030905 dhcknescnjcyjiMchcrcj@ COM GMGil सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण || M अभंग क्र.२३७९ लवण मेळवितां जळें। काय उरलें निराळें II१ II तैसा समरस जालों तुजमाजी हरपलों Ilध्रु. II अग्नीकर्पूराच्या मेळीं काय उरली काजळी II२II तुका म्हणे होती माझी एक ज्योती II३ II sி युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभ.प श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था सस्थपक अथ्यक्ष आळंदी देवाची पुणे 9595030905 dhcknescnjcyjiMchcrcj@ COM GMGil - ShareChat
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३७८ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- जन्माला आलेल्या सर्व लोकांनी आपण जन्माला येऊन काय करावे याचा सावधानतेने विचार करावा. आपले अंतकाळी काय होणार याविषयी विचार करावा कारण आपला प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ हे संसारातील कामे करण्यातच खर्च होत आहे. मुलांचे व मुलींचे सर्व काही व्यवस्थित करून देणे म्हणजे मंगल आहे असे नाही तर परमात्मा व आपल्या मध्ये जो लौकिकाचा आंतरपाट आहे तो बाजूला सारून देणे हे महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात लौकिकामुळेच तुमच्यापासून देव अंतरला आहे व तुमच्या डोळ्यावर अज्ञानाचा अंधार पडला आहे. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.०१/०३/२०२६ वार-रविवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏
🙏भक्ती सुविचार📝 - सार्थ तुकाराम महाराज गाथा पारायण ( सावधान ऐसें काय तें विचारा। अभंग आले हो संसारा सकळ ही II१Il अंतीं समयाचा करणें विचार। क्र.२३७८ वेचती सादर घटिका पळें ।lध्रु. II मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक। राहिला लौकिक अंतरपाट II२II तुका म्हणे देव अंतरला ತfI डोळिया अंधारी पडलीसे II३Il युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री वारकरी शिक्षण संस्था आळंद्ी देकृाची पुगा सस्थपक अथ्यक्ष 9595030905 dhaknesanjayjiMaharaj@ COM GMGil सार्थ तुकाराम महाराज गाथा पारायण ( सावधान ऐसें काय तें विचारा। अभंग आले हो संसारा सकळ ही II१Il अंतीं समयाचा करणें विचार। क्र.२३७८ वेचती सादर घटिका पळें ।lध्रु. II मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक। राहिला लौकिक अंतरपाट II२II तुका म्हणे देव अंतरला ತfI डोळिया अंधारी पडलीसे II३Il युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री वारकरी शिक्षण संस्था आळंद्ी देकृाची पुगा सस्थपक अथ्यक्ष 9595030905 dhaknesanjayjiMaharaj@ COM GMGil - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝
🌻आध्यात्म 🙏 - ShareChat
01:04
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३७७ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका केसावर आहे असा जो विराट हरी आहे, असा हा हरी गवळ्यांच्या घरी त्यांचा उंबरा चढतांना हाताचा ठेका धरतो. या हरीने अनेक प्रकारचे मोठे मोठे प्रकारचे बलवान दैत्य मारले आहेत असे पुरानाने पवाडे गाऊन वर्णन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला आणि चातुर्य त्याच्या अंगी आहेत . :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२८/०२/२०२६ वार-शनिवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏
🙏भक्ती सुविचार📝 - सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण || M अभंग क्र.२३७७ अनंत ब्रम्हांडें एके रोमीं ऐसें धेंडें II१ Il उंबरा चढतां टेंका धरी Ilध्रु. II तो या गौळियांचे घरीं मारीले दैत्य गाडे ज्यांचे पवाडे II२II पुराणीं अंगीं जयाच्या सकळा II३Il तुका म्हणे कळा युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री बारकरी शिक्षण संस्था आळंद्ी देकृाची पुगा सस्थपक अथ्यक्ष 9595030905 dhcknescnjcyjiMchcrcj@ COM GMGil सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण || M अभंग क्र.२३७७ अनंत ब्रम्हांडें एके रोमीं ऐसें धेंडें II१ Il उंबरा चढतां टेंका धरी Ilध्रु. II तो या गौळियांचे घरीं मारीले दैत्य गाडे ज्यांचे पवाडे II२II पुराणीं अंगीं जयाच्या सकळा II३Il तुका म्हणे कळा युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री बारकरी शिक्षण संस्था आळंद्ी देकृाची पुगा सस्थपक अथ्यक्ष 9595030905 dhcknescnjcyjiMchcrcj@ COM GMGil - ShareChat
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३७६ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- या पृथ्वीतलावरील जेवढी काही वृक्ष आहेत वेली आहेत जेवढे काही वनचर पशु आहेत ते सर्व आमचे सोयरे आहेत आणि सुस्वर कंठाने आळवणारे पक्षी देखील आमचे जिवलग आहेत. आणि जास्त प्रकारचे वृक्ष वेली वनचर पशू-पक्षी हे वनात आढळतात आणि वनात एक वेगळेच सुख आहे तेथे एकांतही आहे व आम्हाला एकांतवासाची खूप आवड आहे. तेथे गेले की मग कोणत्याही प्रकारचा गुणदोष आपल्या अंगी येत नाही. वनामध्ये आकाशाचे मंडप आणि पृथ्वी आमचे आसण आहे तेथेच आम्हाला खूप करमते कधी कधी तर आम्ही तेथे आनंदाने क्रीडा ही करतो म्हणजेच खेळ खेळतो. देहा निर्वाहाकरता आमच्याजवळ गोधडी व पाणी पिण्यास एक कमंडलू आहे आणि वेळेची ज्ञान करून देण्याकरता आम्हाला वाऱ्याच्या गतीवरून वेळेचे ज्ञान होते. हरिकथा हे आमचे भोजन आहे त्याचा आम्ही विस्तार करू आणि हरिकथेची वेगवेगळे प्रकार करून आम्ही आवडीने सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात वनात आम्ही एकटे असल्यामुळे आम्ही आमच्या मनाशी संवाद करतो आणि परमार्थ विषयी आम्ही आमच्याशी संवाद साधून चर्चा करत असतो. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२७/०२/२०२६ वार-शुक्रवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝
🌻आध्यात्म 🙏 - सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण || अभंग क्र.२३७६ वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरें। पक्षी ही सुस्वरें आळविती II१II येणें सुखें रुचे एकांताचा वास नाहीं गुण दोष अंगा येत Ilध्रु. Il आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथें मन क्रीडा करी II२ II कंथाकुमंडलु देहउपचारा जाणवितो वारा अवसरु II३|I हरीकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेतूं रुची II४II तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाचि वाद आपणांसी II५II युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री गुरुकृपा बारकरी शिक्षण संस्था SICD अथ्यक्ष आळंदी देवाची पुणे 9595030905 dhcknescnjcyjiMchcrcj@ COM GMGil सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण || अभंग क्र.२३७६ वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरें। पक्षी ही सुस्वरें आळविती II१II येणें सुखें रुचे एकांताचा वास नाहीं गुण दोष अंगा येत Ilध्रु. Il आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथें मन क्रीडा करी II२ II कंथाकुमंडलु देहउपचारा जाणवितो वारा अवसरु II३|I हरीकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेतूं रुची II४II तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाचि वाद आपणांसी II५II युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री गुरुकृपा बारकरी शिक्षण संस्था SICD अथ्यक्ष आळंदी देवाची पुणे 9595030905 dhcknescnjcyjiMchcrcj@ COM GMGil - ShareChat
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३७५ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- देवा आम्ही अज्ञानी आहोत तुझ्या स्वरूपाचे मुख्य वर्म कोणते आहे हे आम्ही कसे जाणावे? कारण तुझ्या स्वरूपाचा अंत पार नाही असे श्रुती सांगत आहे. त्यामुळे हे ऋषिकेशा मला जसा तु हवा हवा वाटतो तसाच तु सुकुमार लहान व्हावे. आणि देवा तुझी चतुर्भुज रूप दाखवून माझी इच्छा तु पूर्ण कर. देवा तुझे स्वरूप म्हणजे सप्तपाताळा पेक्षा खाली सप्त स्वर्गाच्याही पलीकडचे आहे. असा मी लहान आहे आणि तुझे स्वरूप मी माझ्या डोळ्याने कसे पाहू शकेल? तुकाराम महाराज म्हणतात मला माहित आहे ज्या भक्ताला जसे तुझे रूप आवडेल तसा तु होतोस. हे पंढरीनाथा विठोबा असा तु आहेस. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२६/०२/२०२६ वार-गुरुवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏
🙏भक्ती सुविचार📝 - सार्थ तुकाराम महाराज गाथा पारायण || ( अभंग क्र.२३७५ आह्मीं जाणावें तें काई। तुझें वर्म कोणे ठायीं। ऐसें श्रुति बोलती II१।l अंतपार नाहीं साना सकुमार हृषीकेशा होई मज तैसा मज तैसा भुजा चारी दाखवीं Ilध्रु. Il माझी आशा gdi स्वर्गाहूनि ढिसाळा खालता सप्तही पाताळा वरता M कैसा पाहों आपला II२Il तो मी मस्यक डोळां पढीयें वोसी तयां तैसा मज असे हा भखसा म्हणे गा विठोबा II३Il पंढरीनिवासा तुका युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री वारकरी शिक्षण संस्था आळंद्ी देकृाची पुगा सस्थपक अथ्यक्ष 9595030905 dhaknesanjayjiMaharaj@ COM GMGil सार्थ तुकाराम महाराज गाथा पारायण || ( अभंग क्र.२३७५ आह्मीं जाणावें तें काई। तुझें वर्म कोणे ठायीं। ऐसें श्रुति बोलती II१।l अंतपार नाहीं साना सकुमार हृषीकेशा होई मज तैसा मज तैसा भुजा चारी दाखवीं Ilध्रु. Il माझी आशा gdi स्वर्गाहूनि ढिसाळा खालता सप्तही पाताळा वरता M कैसा पाहों आपला II२Il तो मी मस्यक डोळां पढीयें वोसी तयां तैसा मज असे हा भखसा म्हणे गा विठोबा II३Il पंढरीनिवासा तुका युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री वारकरी शिक्षण संस्था आळंद्ी देकृाची पुगा सस्थपक अथ्यक्ष 9595030905 dhaknesanjayjiMaharaj@ COM GMGil - ShareChat
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३७४ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- कोणतेही कर्म सहजरीतीने केले तर ते भगवंताला सहज अर्पण होते परंतु कर्माचा कर्ता मी आहे असा जर अभास झाला, तर आपण केलेले कर्म हे हरी कडे न जाता पुन्हा आपल्याकडे येतात, आपण जर म्हटलं की हे कर्म हरीचेच आहे तर ते हरिला अर्पण होते ही आपल्या चित्तात आठवण धरत रहावी. हरी हा सर्वत व्यापक आहे आणि हाच वेदाचा मुख्य सिद्धांत आहे. त्यामुळे हरीचे चिंतन करण्यासाठी आपले चित्त नेहमी सावध असू द्यावे. संन्यासश्रम स्वीकारताना विरीजाहोम करावा लागतो या होमाचा अर्थ असा होतो की मी देह नाही मी आत्मा आहे. मग विरजा होम केला तरी ज्याने संन्यासाश्रम स्वीकारला आहे त्याने पुन्हा मी देह आहे या संकल्पावर का बर यावे? देहामध्ये काम क्रोध आहे अंतरंग विकारांनी मलिन झाली आहे मग यज्ञकर्मात स्वहा करण्यात कसले पुण्य आहे? वासनेचे मुंडनच झाले नाही तर यज्ञात मंत्र उच्चारून व पूजा करून काय उपयोग आहे? हे सर्व साधने करण्यापेक्षा सर्व साधनांचे उपाय करण्यापेक्षा हरी प्राप्ती करून घेण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे विठोबाचे पाय. आणि जो विठोबाच्या पायाचे ध्यान करेल तो परमार्थाचा मार्ग चुकेल काय? तुकाराम महाराज म्हणतात आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका ती गोष्ट करण्यापासून तुम्ही चुकू नका. इतर कोणतेही साधने करण्याची खटाटोप करण्यात तुम्हाला धोका आहे त्यामुळे एका हरीला शरण जा हेच तुमच्या हिताचे आहे. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२५/०२/२०२६ वार-बुधवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🙏भक्ती सुविचार📝
🌻आध्यात्म 🙏 - सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण M M सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं| अभंग फुकाची हे चित्तीं आठवण न धरिती II१ Il वेदांत हरी व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें चिंतनासी चित्त ।असों द्यावें सावध Ilध्रु. II %.?308 विरजाहोम याचि नांवें। देह नव्हे मी जाणावें | मग कां जी यावें वरी लागे संकल्पा II२ II स्वाहाकारीं कैंचें पुण्य कामक्रोधे देह मिळण मंत्रीं पूजियेला यज्ञाने সনমুভতা নক্কবি I/3Il अनन्यभक्तीचे उपाय। ते या विठोबाचे पाय जाणे ध्याइल तो काय चुकों HRT II8II आतां सांगे तुका ব্তুব্ধী নব্ধা तुम्ही ಗಾ सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें II५Il युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था सस्थपक अथ्यक्ष आळंदी देवाची पुणे 9595030905 dhcknescnjcyjiMchcrcj@ COM GMGil सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण M M सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं| अभंग फुकाची हे चित्तीं आठवण न धरिती II१ Il वेदांत हरी व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें चिंतनासी चित्त ।असों द्यावें सावध Ilध्रु. II %.?308 विरजाहोम याचि नांवें। देह नव्हे मी जाणावें | मग कां जी यावें वरी लागे संकल्पा II२ II स्वाहाकारीं कैंचें पुण्य कामक्रोधे देह मिळण मंत्रीं पूजियेला यज्ञाने সনমুভতা নক্কবি I/3Il अनन्यभक्तीचे उपाय। ते या विठोबाचे पाय जाणे ध्याइल तो काय चुकों HRT II8II आतां सांगे तुका ব্তুব্ধী নব্ধা तुम्ही ಗಾ सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें II५Il युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था सस्थपक अथ्यक्ष आळंदी देवाची पुणे 9595030905 dhcknescnjcyjiMchcrcj@ COM GMGil - ShareChat
:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------:,:::::-----:::: ::- अभंग क्र.२३७३ -: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- ब्रम्हज्ञान जर एका दिवसात कळाले असते तर सर्वांचा अभिमान तात्काळ गळून गेला असता. सर्व विकारांना जिंकणाऱ्या शुकांच्या मागे देखील अभिमान लागला होता नंतर त्यांना व्यासांनी त्यांची अंतरमुख दृष्टी केली. त्यांना मुद्दामून जनकाच्या भेटीसाठी व्यासांनी पाठविले व देहाभिमानाचे खोटे नाणे आहे हे सिद्ध केले. देहाभिमान हा खोटा आहे हे सिद्ध करून दाखवल्या नंतर शुकाचारी मेरुपर्वतावर अभ्यासासाठी गेला. तुकाराम महाराज म्हणतात मग शुकाचार्यने मेरू पर्वतावर जाऊन समाधी साधली आणि हा सर्व प्रकार ज्या काळात चालू होता त्यावेळी आम्ही तेथे उपस्थित होतो. :::::::::::::::::::::::::::::::::: आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२४/०२/२०२६ वार-मंगळवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- -:::::::::::::::: #🙏भक्ती सुविचार📝 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🌻आध्यात्म 🙏
🙏भक्ती सुविचार📝 - सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण || अभंग क्र.२३७३ ब्रम्हज्ञान तरी एके दिवसीं कळे। तात्काळ हा गळे अभिमान II१II अभिमान लागे शुकाचिये पाठी। व्यासें उपराटी दृष्टी केली Ilथ्रु. II जनकभेटीसी पाठविला तेणें अभिमान नाणें खोटें केलें II२II खोटें करूनियां लाविला अभ्यासीं | मेरुशिखरासी शुक गेला II३II जाऊनियां तेणें साधिली समाधी तुका म्हणे तधीं होतों आम्ही Il ४II युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री गुरुकृपा बारकरी शिक्षण संस्था सस्थपक अथ्यक्ष आळंदी देवाची पुणे 9595030905 dhcknescnjcyjiMchcrcj@ COM GMGil सार्थ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण || अभंग क्र.२३७३ ब्रम्हज्ञान तरी एके दिवसीं कळे। तात्काळ हा गळे अभिमान II१II अभिमान लागे शुकाचिये पाठी। व्यासें उपराटी दृष्टी केली Ilथ्रु. II जनकभेटीसी पाठविला तेणें अभिमान नाणें खोटें केलें II२II खोटें करूनियां लाविला अभ्यासीं | मेरुशिखरासी शुक गेला II३II जाऊनियां तेणें साधिली समाधी तुका म्हणे तधीं होतों आम्ही Il ४II युवाकिर्तनकार संजयजी मूहाराज ढाकूणे हःभःप श्री गुरुकृपा बारकरी शिक्षण संस्था सस्थपक अथ्यक्ष आळंदी देवाची पुणे 9595030905 dhcknescnjcyjiMchcrcj@ COM GMGil - ShareChat