ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - जेव्हा *आपणच पेरलेल्या कर्माचं एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माची फळं द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावंच लागतं. * *बघण्याची नजर प्रमाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. * *समजदार व्यक्ती सोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. * মুনিল তী যত্রন্থ शुभ सकाळ जेव्हा *आपणच पेरलेल्या कर्माचं एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माची फळं द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावंच लागतं. * *बघण्याची नजर प्रमाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. * *समजदार व्यक्ती सोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. * মুনিল তী যত্রন্থ शुभ सकाळ - ShareChat