D.P
755 views • 10 days ago
आयुष्यात कोणालाच एवढ महत्व देऊ नका की त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य होऊन जाईल कारण हल्ली नात्याचा वापर फक्त गरजेपुरता केला जातो एकदा का त्यांची गरज पूर्ण झाली की उरतो फक्त गैरसमज म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा दुसऱ्यांचा विचार करत राहण तर स्वतःच जगणं कठीण होऊन बसेल!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke ##postive thought ## #good morning #reality of life
8 shares