ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून
माझ्या लेखणीतून - कोणासाठीही आपण कितीही केलं तरी, काहीतरी कमीच राहिल्यासारखं वाटतं दुसऱ्यांसाठी समुद्र उधळणारा माणूसच, अखेरीस एका थेंबासाठी तहानलेला राहतो. खूप जास्त चांगलं असणंही म्हणूनच म्हणतात कधी कधी चांगलं नसतं कारण चांगल्या लोकांच्या वाट्याला वेळा वाईटच येतं बहुतेक सुनिल जी गबई कोणासाठीही आपण कितीही केलं तरी, काहीतरी कमीच राहिल्यासारखं वाटतं दुसऱ्यांसाठी समुद्र उधळणारा माणूसच, अखेरीस एका थेंबासाठी तहानलेला राहतो. खूप जास्त चांगलं असणंही म्हणूनच म्हणतात कधी कधी चांगलं नसतं कारण चांगल्या लोकांच्या वाट्याला वेळा वाईटच येतं बहुतेक सुनिल जी गबई - ShareChat