-
1K views • 21 days ago
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले आम्हा अण्णाभाऊ!"
आपल्या लेखणीच्या धारेवर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, कष्टकऱ्यांच्या वेदनांना शब्दांत मांडणारे महाराष्ट्राचे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ६६ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
तुमचे विचार हेच आमची प्रेरणा आहेत. महान साहित्यिकाला कोटी कोटी नमन! 🙏🚩
विनम्र अभिवादन,
गणेश तुपे
[रुद्र झाडू भंडार]
7 likes
2 shares