ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - अहंकार संपला कि॰. अहंकार संपला कि मनाचे सर्व दरवाजे मोकळे होतात. चांगल्या वाईटातील फरक समजून घेता  येतो. विचार सदृढ बनून मन मोकळे होते. शरीरात नवी ऊर्जा निर्माण होऊन कष्टाची किंमत कळते. माणसासारखे जगण्याची जाणीव होऊन उरलेले जीवन तृप्त होते! ! आनंद जी वर्णेकर अहंकार संपला कि॰. अहंकार संपला कि मनाचे सर्व दरवाजे मोकळे होतात. चांगल्या वाईटातील फरक समजून घेता  येतो. विचार सदृढ बनून मन मोकळे होते. शरीरात नवी ऊर्जा निर्माण होऊन कष्टाची किंमत कळते. माणसासारखे जगण्याची जाणीव होऊन उरलेले जीवन तृप्त होते! ! आनंद जी वर्णेकर - ShareChat