Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की ज्यांनी एकही पूल बांधला नाही ते मिसिंग लिंकवर टिका करत आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या माहितीसाठी आणि अभ्यासासाठी सांगतो, काँग्रेसच्या काळात वांद्रे-वरळी सिलिंक प्रोजेक्ट पूर्णत्वास आला जो आजही मुंबईची शान आहे.या पुलावर अजून तरी खड्डे पडल्याची बातमी व्हायरल झाली नाही.तुम्ही पूल बांधून दोन महिने झाले नाहीत तोच त्याच्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली. कड्ड्या परेंत ठीक होत आज अक्षरशः त्यावर डोंगर कोसळला आणि 70 हजार कोटीची पुणे-मुंबई अर्थव्यवस्था एका पाऊसात ठप्प झाली.
काँग्रेसने ब्रॅण्डिंगसाठी रस्ते बांधले नाहीत तर जिथं गरज आहे तिथं रस्ते बांधले.त्यामुळे टिका करताना अभ्यास करून करा.
#वांद्रे-वरळी_सिलिंक
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🏛️राजकारण #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #👌प्रेरणादायी स्टेट्स #📲व्हायरल व्हिडिओ