🦋𝄟⃝ ᴠͥɪͣᴘͫ✮⃝ विल्लन 𝄟⃝🦋
567 views • 3 days ago
बळीराजाला मिळणार सरसकट २ लाखांची कर्जमाफी !
राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. २०१९ मधील महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी' योजनेचा लाभ मिळणार आहे.
तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेली २०२५-२६ या वर्षातील कर्जफेडीची अटही शिथिल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांवरील अन्यायकारक अटी दूर करून त्यांना दिलासा देणारा हा निर्णय शेतीला बळ देणारा आणि बळीराजाच्या विश्वासाला न्याय देणारा आहे.
#📄सरकारी योजना #आपले सरकार ऑनलाईन केंद्र #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🎭Whatsapp status #CSC digital seva
5 likes
11 shares