रविकांत ऊतेकर
626 views • 11 days ago
#प्रात:वंदन शुभेच्छा *जगदंब* 🙏🚩 शुद्ध अंतःकरणाने घेतलेले भगवंताचे नाम कधीही व्यर्थ जात नाही. 🙏 नामस्मरणामुळे मन शांत होते. अंतरंग शुद्ध होते आणि जीवनात सकारात्मक बदल होऊ लागतात. काळजी, भीती आणि अस्वस्थता हळूहळू दूर होऊन मनाला समाधानाचा अनुभव येतो. *ओम् नमो पते.. हर हर महादेव.🙏* *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे* 🙏🚩
17 likes
16 shares