ShareChat
click to see wallet page
search
अकबर, शहाजहान, औरंगजेब अशा धर्मद्वेष्ट्या जुलमी मुघली पारतंत्राचा ३०० वर्षाचा अंधारमय काळ संपून स्वराज्याची स्थापना झाली..ह्या राज्याभिषेकाने शतकांच्या गुलामगिरीवर स्वाभिमानाची फुंकर घातली सह्याद्री स्वतंत्र झाला आणि हिमालय सह्याद्रीकडे आशेने बघू लागला........ ६ जून, शिवराज्याभिषेक सोहळा..🚩 राजधानी रायगड... #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त
🙏शिवदिनविशेष📜 - 0ఠడా ~7o  inores श्री शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून , राजधानी गायगड 0ఠడా ~7o  inores श्री शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून , राजधानी गायगड - ShareChat