अकबर, शहाजहान, औरंगजेब अशा धर्मद्वेष्ट्या जुलमी मुघली पारतंत्राचा ३०० वर्षाचा अंधारमय काळ संपून स्वराज्याची स्थापना झाली..ह्या राज्याभिषेकाने शतकांच्या गुलामगिरीवर स्वाभिमानाची फुंकर घातली सह्याद्री स्वतंत्र झाला आणि हिमालय सह्याद्रीकडे आशेने बघू लागला........
६ जून, शिवराज्याभिषेक सोहळा..🚩
राजधानी रायगड... #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त


