ShareChat
click to see wallet page
search
#जरांगे पुन्हा एल्गार! आता काय मागण्या?
जरांगे पुन्हा एल्गार! आता काय मागण्या? - جiH 3G एच्ार! मनोज जयागे पाटील पत्रकार परिषद LIIE आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत सरकारला २९ मे पर्यंतची मुदत दिली आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर ३० मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. प्रमाणपत्रे देणेः मराठवाड्यातील मराठा समाजाला శudi जात प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया पूर्ण करून ५८ कुणबी' लाख नोंदींचे दाखले त्वरित वितरित करावेत॰ २. ओपन प्रवर्गाचा निर्णयः राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला असा निर्णय, ज्यानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या (Open) प्रवर्गातील जागेवर दावा करता येणार नाही, हा निर्णय तातडीने रद्द करण्याची त्यांची मागणी आहे॰ ३. कॅबिनेट उपसमिती बरखास्त करणेः मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेली कॅबिनेट उपसमिती बरखास्त करण्यात यावी , कारण तिने समाजासाठी काहीही केले नाही, असा जरांगे यांचा आरोप आहे ४. स्वतंत्र मंत्रालयः मराठा आणि समाजाच्या हितासाठी राज्य सरकारमध्ये स्वतंत्र कुणबी ५. SARTHI शिष्यवृत्तीः मंत्रालय स्थापन करण्यात यावे , सारथी' (SARTHI) संस्थेमार्फत मराठा तरुणांना दिल्या शिष्यवृत्तीचे रखडलेले ' १,६०० ते १ ८०० सुमारे जाणाऱ्या कोटी रुपये त्वरित वितरित करावेत, भुमि ५१ जय महाराष्ट्र! ! جiH 3G एच्ार! मनोज जयागे पाटील पत्रकार परिषद LIIE आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत सरकारला २९ मे पर्यंतची मुदत दिली आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर ३० मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. प्रमाणपत्रे देणेः मराठवाड्यातील मराठा समाजाला శudi जात प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया पूर्ण करून ५८ कुणबी' लाख नोंदींचे दाखले त्वरित वितरित करावेत॰ २. ओपन प्रवर्गाचा निर्णयः राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला असा निर्णय, ज्यानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या (Open) प्रवर्गातील जागेवर दावा करता येणार नाही, हा निर्णय तातडीने रद्द करण्याची त्यांची मागणी आहे॰ ३. कॅबिनेट उपसमिती बरखास्त करणेः मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेली कॅबिनेट उपसमिती बरखास्त करण्यात यावी , कारण तिने समाजासाठी काहीही केले नाही, असा जरांगे यांचा आरोप आहे ४. स्वतंत्र मंत्रालयः मराठा आणि समाजाच्या हितासाठी राज्य सरकारमध्ये स्वतंत्र कुणबी ५. SARTHI शिष्यवृत्तीः मंत्रालय स्थापन करण्यात यावे , सारथी' (SARTHI) संस्थेमार्फत मराठा तरुणांना दिल्या शिष्यवृत्तीचे रखडलेले ' १,६०० ते १ ८०० सुमारे जाणाऱ्या कोटी रुपये त्वरित वितरित करावेत, भुमि ५१ जय महाराष्ट्र! ! - ShareChat