❤ Ricky ❤
655 views 6 days ago
मित्रहो... भाजप सरकारच्या काळात सगळ्यात जास्त काय झाले असेल तर ते रस्ते बांधणी....... .... या बाबत रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी हे असं म्हणतात कि आमचं रोड बनविण्याचे इन्फ्रास्ट्रक्चर हे जगात एक नंबरचे आहे.. 2024 पर्यंत गडकरीचे म्हणणे होते कि आमचे रस्ते अमेरिकेच्या तोडीचे असतील... ....... पण कसचं काय... वरी फोटोत जे बोगदे दाखविले आहेत त्यापैकी कात्रज बोगदा हा 1860 मध्ये बनवला गेला जो आजही वापरात आहे.. कसल्याही डागडुजी विना... आणि कनेक्टिंग लिंक रोड ज्या बद्दल फडणवीस यांनी त्याच्या उदघाटनाच्या वेळी सांगितले होते कि या टनेल बांधकामाची टेक्निलॉजी ही वेगवेगळ्या देशात टेस्ट केली आहे... .... पण ही टनल सुरु होऊन अगदी पहिल्याच पावसात याचा सुरुवातीचा भाग कोसळला.... .... 1860 च्या वेळीची टेक्नॉलॉजी आणि आताची टेक्नॉलॉजी यात जमीन आसमानचा फरक आहे.. उलट आताच्या टेक्नॉलॉजीमुळे जास्त परफेक्ट हे बांधकाम असायला हवे होते... पण 1860 चा बोगदा आजही सुस्थितीत आणि 2026 चे टनेल मात्र भुस्स्स.... ...... मला वाटले होते भाजप सरकार मध्ये फक्त मोदीच खोटे बोलतात... पण बाकीचे सुद्धा तितकेच खोटे आहेत.. ज्यात गडकरी, फडणवीस हे सुद्धा आहेत..... मी व्यक्तिगत बोलतोय.. यामुळे महाराष्ट्राचा अपमान होणार नाही.. 😄😄😂🤣😂 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🤪राजकीय टोलेबाजी😜 #🤪राजकारण जोक्स🤪
16 likes
11 shares

More like this